ठाणे, ६ जून, (हिं. स) : ठाण्यातील समूह पुनर्विकास योजनेचे काम सुरू करणे हे माझे स्वप्न आहे. सुमारे 1500 हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे 10 हजार घरांची निर्मिती होणार आहे. हा एक ऐतिहासिक प्रकल्प होणार आहे. ज्या दिवशी या योजनेतील घराची चावी नागरिकांना मिळेल तो दिवस माझ्यासाठी सर्वात...
FlashNews:
Promoting Illegal Gambling Platforms: Actor Urvashi Rautela Faces Scrutiny!
Supreme Court Revives Petition Seeking Ban on Opinion Trading Apps
28% GST Case: Exchange22 gets Relief; Allahabad HC Stays ₹253 Crore Show Cause Notice
Explained: Why BJP is likely to lose Nalasopara Constituency – 132!
Digital Democracy Dialogue conclave 2024
Elegance Meets Sustainability: The Event Designer’s Journey to Eco-Friendly Luxury Weddings
Insider View – Exclusive Interview with Mr. Neelakantha Bhanu
Neha Khilnani, Founder and CEO – Connekting Dots
Navigating the dynamics of a lifestyle PR Agency in India:An Insider’s Perspective
Maharashtra Assembly Elections:A Festive Battleground
Maharashtra Assembly Elections- September 2024
GOA ASSEMBLY : MONSOON SESSION 2024
Interview with swapnil khatal
Swachh Bharat Abhiyan @ Pilerne (Saulem) Lake
Landslides on National Highway 66 BJP Contractor!
Need of the Hour : Creation of Tiger Reserve in Goa!
HINDU TEMPLE REJUVENATION PROJECT : WAIT JUST GETS A BIT LONGER!
2 MONTHS AND COUNTING….! INFORMATION DENIED BY HEALTH DEPARTMENT OF GOA!
Vedanta Mining not a Greenfield Project; claim Villagers!
Region: Metro
सूक्ष्म, लघु ,मध्यम उद्योगांसाठी स्वतंत्र सचिव नेमण्यास राज्य सरकारची मान्यता – नारायण राणे
मुंबई, 5 जून (हिं.स.) : राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र सचिव देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. प्रवीण दरेकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ,...
सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत – अजित पवार
मुंबई, 4 जून (हिं.स.) रुपेरी पडद्यावरच्या सहजसुंदर अभिनयानं सिनेरसिकांना आई, बहिण, वहिनीच्या नात्याचं ममत्व देणाऱ्या सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी ज्येष्ठ अभिनेत्री, महाराष्ट्रभूषण सुलोचना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, सुलोचना दीदींनी मराठी, हिन्दी चित्रपटात साकारलेल्या भूमिका...
सुलोचना दीदींच्या निधनाने सिनेसृष्टीसह महाराष्ट्राची मोठी हानी – मुनगंटीवार
मुंबई, 4 जून (हिं.स.) : पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सिने सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर (दीदी) यांच्या निधनाने सिने सृष्टीतील ज्येष्ठ आणि मृदू स्वभावी नामवंत अभिनेत्री गमावल्याचे दुखः आहे, अशी शोक संवेदना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. सत्तर वर्षांची प्रदीर्घ यशस्वी कारकीर्द असलेल्या सुलोचना दीदी यांनी वयाच्या ९४ व्या...
आगामी 5 वर्षात इलेक्ट्रिक बसेस सुरू करणार- नितीन गडकरी
नागपूर, 04 जून (हिं.स.) : आगामी 5 वर्षात देशभरात सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक बसेसनी व्हावी असा प्रयत्न असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपुरात दिली. मोदी सरकारच्या 9 वर्षातील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. मोदींच्या नेतृत्वातील 9 वर्षे भारताच्या विकासाचे सुवर्ण युग आहे असेही गडकरींनी सांगितले. याप्रसंगी गडकरी म्हणाले...
सुलोचना दीदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी – विनोद तावडे
मुंबई, 4 जून (हिं.स.) सुलोचना दीदी म्हणजे सांस्कृतिक महाराष्ट्राचा सालस चेहरा. त्यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी साकारलेल्या सोज्वळ भूमिका सर्वांनाच आपल्या घरातील थोरामोठ्यांच्या मायेची आठवण करून देतात. त्यांच्या दर्जेदार अभिनयासाठी त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’, ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज त्यांच्या निधनाने आपल्या कुटुंबातीलच एक ज्येष्ठ आणि मायाळू व्यक्ती हरपल्याची भावना...
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह – नाना पटोले
मुंबई, 3 जून (हिं.स.) केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. ९ वर्षांपासून लूट सुरु असून जनतेच्या खिशातील पैसा उद्योगपती मित्रांच्या घशात घातला जात आहे. जनता या लुटीला कंटाळली असून लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून काँग्रेस हाच पर्याय जनतेला दिसत आहे. काँग्रेसच्या दोन दिवसीय...
मुख्यमंत्री करणार आगरी-कोळी वारकरी भवनाचे भूमिपूजन !
डोंबिवली, ०२ जून (हिं.स.) : आगरी-कोळी वारकरी भवन” कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते बुधवार ७ जून रोजी बेतवडे—उसरघर सीमा प्रांत, दिवा (पूर्व) येथे होणार आहे. सदर भूमिपूजन सोहळ्याच्या समारंभाचे कामकाजाचे नियोजन विषयी विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी मानपाडा येथील श्री मानपाडेश्वर मंदिरात सभा घेण्यात आली. सभेसाठी वारकरी संप्रदाय, सर्व पक्षीय संघर्ष समिती आणि...
लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीनंतर राज्याचा दौरा करणार – नाना पटोले
मुंबई, 2 जून (हिं.स.) राज्यात सध्या महाविकास आघाडीला अनुकुल असे वातावरण आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची मते अजमावून घेतली जात आहेत. दोन दिवसाच्या या बैठकीनंतर लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्याचे दौरे केले जातील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. शुक्रवारी सिंधुदुर्ग...
मुंबईत दिव्यांग आणि महिलांना सुसंगत रोजगार उपलब्ध करून देणार – दीपक केसरकर
मुंबई, 2 जून (हिं.स.) : मुंबईतील धारावी परिसरात सुमारे 250 दिव्यांग एका छताखाली आहेत. त्यांना धारावीत शिबीर आयोजित करून त्यांच्यासाठी सुसंगत असलेल्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागातील रहिवाशांच्या विविध समस्या जाणून त्या जागेवरच सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली...