As India gears up for the crucial 2024 general elections, several constituencies across the nation are poised to witness significant electoral battles. In Maharashtra and Goa, specifically in Baramati, Satara, Kolhapur, Mumbai North Central, and South Goa constituencies, the political landscape is shaping up for intriguing contests. Let’s delve into the dynamics and key players...
FlashNews:
Promoting Illegal Gambling Platforms: Actor Urvashi Rautela Faces Scrutiny!
Supreme Court Revives Petition Seeking Ban on Opinion Trading Apps
28% GST Case: Exchange22 gets Relief; Allahabad HC Stays ₹253 Crore Show Cause Notice
Explained: Why BJP is likely to lose Nalasopara Constituency – 132!
Digital Democracy Dialogue conclave 2024
Elegance Meets Sustainability: The Event Designer’s Journey to Eco-Friendly Luxury Weddings
Insider View – Exclusive Interview with Mr. Neelakantha Bhanu
Neha Khilnani, Founder and CEO – Connekting Dots
Navigating the dynamics of a lifestyle PR Agency in India:An Insider’s Perspective
Maharashtra Assembly Elections:A Festive Battleground
Maharashtra Assembly Elections- September 2024
GOA ASSEMBLY : MONSOON SESSION 2024
Interview with swapnil khatal
Swachh Bharat Abhiyan @ Pilerne (Saulem) Lake
Landslides on National Highway 66 BJP Contractor!
Need of the Hour : Creation of Tiger Reserve in Goa!
HINDU TEMPLE REJUVENATION PROJECT : WAIT JUST GETS A BIT LONGER!
2 MONTHS AND COUNTING….! INFORMATION DENIED BY HEALTH DEPARTMENT OF GOA!
Vedanta Mining not a Greenfield Project; claim Villagers!
Tag: NCP
अजित पवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊँ माँसाहेब, संभाजीराजेंना वंदन
मुंबई, ६ जून, (हिं.स) – शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन… राजमाता जिजाऊं माँसाहेबांना वंदन… स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांना वंदन… स्वराज्यस्थापनेत महाराजांना साथ देणाऱ्या तमाम मावळ्यांना वंदन करत सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन कृतज्ञतापूर्वक वंदन...
महाराष्ट्राच्या जडणघडणीत लाल परीचे योगदान खूप मोठे – संग्राम जगताप
अहमदनगर, 4 जून, (हिं.स.) :- महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाची 75 वर्ष अहोरात्र सुरू असलेली सेवा सुवर्ण अक्षरांमध्ये लिहून ठेवण्यासारखी आहे पहिली एसटी बस सेवा नगर ते पुणे या मार्गावर धावली आहेमहाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये लाल परीचा सिंहाचा वाटा आहे. प्रवाशांचा सुखकर प्रवासाच्या माध्यमातून विश्वास संपादन केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्याचे काम लाल परीने केले...
सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे – आ.संग्राम जगताप
अहमदनगर, 4 जून (हिं.स.):- नगरकरांचे अनेक वर्षाचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक एक पाऊल टाकत महानगराकडे वाटचाल करत आहे.सर्वांच्या सहकार्यातूनच शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे.खड्डेयुक्त शहरा ची ओळख पुसण्या साठी विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत.शहराच्या वैभवात व सौंदर्यकरणात भर पडावी आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी माजी पालकमंत्री हसनमुश्रीफ यांच्या माध्यमा तून...
सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत – अजित पवार
मुंबई, 4 जून (हिं.स.) रुपेरी पडद्यावरच्या सहजसुंदर अभिनयानं सिनेरसिकांना आई, बहिण, वहिनीच्या नात्याचं ममत्व देणाऱ्या सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी ज्येष्ठ अभिनेत्री, महाराष्ट्रभूषण सुलोचना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, सुलोचना दीदींनी मराठी, हिन्दी चित्रपटात साकारलेल्या भूमिका...
वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू – भुजबळ
नाशिक, 29 मे (हिं.स.) : नाशिक शहराला ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन, सांस्कृतिक महत्व असून नाशिक हे कृषी, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय हब म्हणून विकसित होत आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये असलेली कृषी बाजार पेठ,ट्रान्सपोर्ट उद्योगाच असलेलं मोठ जाळ आणि रस्त्यासह उपलब्ध पायाभूत सुविधा बघता नाशिक हे येणाऱ्या काळात नाशिक हे ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून देखील विकसित झालं पाहिजे. यासाठी शासन...
शासन आपल्या दारी हा उपक्रम स्तुत्य शेतकऱ्यांना लाभ द्यावा – आ. यशवंत माने
सोलापूर , 28 मे (हिं.स.) शासन आपल्या दारी ही संकल्पना सर्वसामान्यांच्या हिताची आहे. गटविभाजनाच्या कामात महसूल विभागाने यापूर्वी चांगले सहकार्य केले आहे. तहसीलदार यांनी सर्वसामान्यांना जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कालव्यात केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना त्वरित घ्या, असे प्रतिपादन आमदार यशवंत माने यांनी केले. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या विविध कामासाठी मोहोळ येथे महाशिबिराचे आयोजन...
गणेशोत्सव काळात अतिरिक्त गाड्या सोडण्याची अजित पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
मुंबई, 24 मे (हिं.स.) : गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनीटात फुल्ल होत आहे. रेल्वे अधिकारी आणि तिकिटांच्या दलालांच्यातल्या अभद्र युतीमुळेच हे होत असावे. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करुन चढ्या दराने त्याची विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबध गुंतले आहेत, या...
नागरिकांना सर्व सुविधा मिळण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू – आ.संग्राम जगताप
अहमदनगर, 17 मे (हिं.स.):- नगर शहराच्या प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे.नागरिकांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहे.मनपाच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात कामे होत आहे.परंतु ज्या ठिकाणी निधी अभावी कामे ठप्प आहे.अशा ठिकाणी आमदार निधीच्या माध्यमातून तेथील कामांना चालना देण्याचे काम सुरु आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांची कामे मोठ्या...
मल्लिकार्जुन खर्गेना सिंगरू कोर्टाची नोटीस
नवी दिल्ली, 16 मे (हिं.स.) : कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान ‘बजरंग दल’ संघटनेला देशद्रोही म्हंटल्या प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात मानहानीचे प्रकरण दाखल करण्यात आलेय. याप्रकरणी पंजाबच्या सिंगरू कोर्टाने 100 कोटी रुपयांच्या मानहानी प्रकरणी सोमवारी समन्स बजावले आहे. पंजाबच्या संगरूर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) रमणदीप कौर यांच्या न्यायालयाने खर्गे यांना 10 जुलै 2023 रोजी...