Home Uddhav Thachkery

Tag: Uddhav Thachkery

Post
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकालाची शक्यता

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकालाची शक्यता

नवी दिल्ली, 10 मे (हिं.स.) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी उद्या, गुरुवारी 11 मे रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात विचाराधिन आहे. याप्रकरणी गुरुवारी सकाळच्या सत्रात निकाल लागू शकतो असे संकेत खुद्द सरन्यायमूर्तींनी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाह कायद्याप्रकरणी सुनावणी सुरू होती. यावेळी सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी उद्या होणाऱ्या...

Post
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मुंबई, ९ मे (हिं.स.) : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. लग्नाच्या वाढदिवशीच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर आणि दोन मुले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही महाडेश्वर हे उद्धव ठाकरे यांच्याशी कायम एकनिष्ठ राहिले. लग्नाच्या वाढदिवशी बायकोला शुभेच्छा दिल्यानंतर मध्यरात्री २ वाजता त्यांना...

Post
तुम्ही म्हणालं तेच खरं ही मस्ती संपविण्यासाठी मविआची वज्रमूठ - उद्धव ठाकरे

तुम्ही म्हणालं तेच खरं ही मस्ती संपविण्यासाठी मविआची वज्रमूठ – उद्धव ठाकरे

छत्रपती संभाजीनगर, २ एप्रिल (हिं.स.) : सावरकर गौरव यात्रा जरुर काढा, आता हिंदू जनाक्रोश मोर्चा शिवसेना भवनाकडे आणला. या देशाचा पंतप्रधान शक्तीमान असूनही तुम्हाला हिंदू जन आक्रोश यात्रा का काढावी लागते. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला गेला. घटनेची शपथ घेतल्यावर जातीय तेढ निर्माण करतात. मी काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असेल तर मुफ्ती मोहम्मद सोबत...

Post
काँग्रेसच्या 'डीनर-पार्टी'वर ठाकरे गटाचा बहिष्कार

काँग्रेसच्या ‘डीनर-पार्टी’वर ठाकरे गटाचा बहिष्कार

नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकरांच्या अपमानावरून उद्धव ठाकरे गट प्रचंड नाराज झालाय. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रविवारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी नाराजी जाहीर केल्यानंतर आता सोमवारी दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या ‘डीनर-पार्टी’वर ठाकरे गटाने बहिष्कार टाकलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या लंडन दौऱ्यात देशविरोधी वक्तव्य केल्यामुळे त्यांनी देशाची...

Post
राहुल गांधींनी सावरकरांचा अवमान करू नये, उद्धव ठाकरेंचा सल्ला

राहुल गांधींनी सावरकरांचा अवमान करू नये, उद्धव ठाकरेंचा सल्ला

नाशिक, 26 मार्च (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमान करणे हे चुकीचे आहे त्यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे आणि तो कायम राहील. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांचा अवमान करू नये, असा सल्ला देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. देशाची परिस्थिती ही हुकूमशाहीकडे चालली आहे, ती थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करून राज्यातील राजकारणावरून आणि नको...

Post
आमचे संस्कार म्हणून तुमच्या कुटुंबावर आरोप करत नाही - उद्धव ठाकरे

आमचे संस्कार म्हणून तुमच्या कुटुंबावर आरोप करत नाही – उद्धव ठाकरे

मालेगाव, 26 मार्च (हिं.स.) : भाजपने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आरोप केलेल्या विरोधी पक्षातील लोकांना पक्षात घेतलंय. परवाच भाजप आमदार वाॅशिंग पावडरबद्दल बोलला. बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष. भाजपातील काही स्वच्छ माणसं हे कसं सहन करतात. चारित्र्यहनन करणे, बदनामी करणे. मोदी म्हणजे भारत नाही. तुमच्या कुटुंबीयांबद्दल काही बोलले तर पोलीस घरात घुसतात. आमचे संस्कार म्हणून आम्ही...

Post
'मविआ'च्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन

‘मविआ’च्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन

मुंबई, २५ मार्च, (हिं.स.) – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर ठाण मांडत तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस असून अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याअगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर बसून हातात ‘लोकशाहीची हत्या’ असे फलक...

Post
दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो - डॉ. जितेंद्र सिंह

दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) : दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो. जम्मू आणि काश्मीरचा असल्यामुळे ते खात्रीने सांगू शकतात की दहशतवादी पळून जात आहेत आणि दहशतवाद अंतिम टप्प्यात आला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. शहीद-ए-आझम भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित...

Post
पंतप्रधान शुक्रवारी वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला करणार संबोधित

पंतप्रधान शुक्रवारी वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला करणार संबोधित

नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (24 मार्च) वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला संबोधित करतील. पंतप्रधान दुपारी 12 वाजता, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर 1780 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. वन वर्ल्ड टीबी शिखर परिषद...

Post
शेतकऱ्यांच्या संकटासाठी एकदाच लाँग टर्म नियोजन करा - संभाजीराजे छत्रपती

शेतकऱ्यांच्या संकटासाठी एकदाच लाँग टर्म नियोजन करा – संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर, २२ मार्च (हिं.स.) : बळीराजा जगला तर आम्ही जगू शकतो. दरवर्षी वेगवेगळ्या संकटामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. त्यामुळे सरकारने एकदाच लाँग टर्म नियोजन करायला पाहिजे, अशी विनंती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. विधिमंडळात जाऊन कशाला बसता? आता खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टरने फिरण्याची गरज आहे. कृषीमंत्र्यांनी ज्या पद्धतीने फिरायला पाहिजे...