Home Maharashtra

Tag: Maharashtra

Post
अहमदनगरचे नाव आता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर - मुख्यमंत्री

अहमदनगरचे नाव आता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर – मुख्यमंत्री

अहमदनगर, 31 मे (हिं.स.) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्ताने अहमदनगर जिल्ह्याचे नाव राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. ते अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर महसुल, पशु संवर्धन व दुग्ध...

Post
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबद्ध - प्रविण दरेकर

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबद्ध – प्रविण दरेकर

सातारा, 24 मे (हिं.स.) – शेतकरी यात्रेला वारी एवढ्यासाठी म्हटले आहे की पांडुरंगाकडे जाताना वारी केली की विश्वास असतो, पांडुरंग पावेल तसाच विश्वास आताचे जे शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. त्या सरकारवर सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे. सदाभाऊ खोत हे घटक पक्ष जरी असले तरी पूर्णपणे सरकार त्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबद्ध असून ज्या मागण्या...

Post
'ईएसआयसी' रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार - उपमुख्यमंत्री

‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार – उपमुख्यमंत्री

मुंबई, 22 मे (हिं.स.) : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत बीकेसी येथील ‘ओएनजीसी’ संकुल येथे महाराष्ट्र आणि पश्चिम...

Post
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकालाची शक्यता

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकालाची शक्यता

नवी दिल्ली, 10 मे (हिं.स.) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी उद्या, गुरुवारी 11 मे रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात विचाराधिन आहे. याप्रकरणी गुरुवारी सकाळच्या सत्रात निकाल लागू शकतो असे संकेत खुद्द सरन्यायमूर्तींनी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाह कायद्याप्रकरणी सुनावणी सुरू होती. यावेळी सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी उद्या होणाऱ्या...

Post
आजच्या तरुणांमध्ये महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद - शरद पवार

आजच्या तरुणांमध्ये महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद – शरद पवार

मुंबई, २७ एप्रिल (हिं.स.) : भाकरी ही फिरवावी लागते. ती जर फिरवली नाही तर ती करपते. त्यामुळे भाकरी फिरवायची वेळ आता आली आहे. माझा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा आहे की, यातून दृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आपल्याला महाराष्ट्रात तयार करायची आहे. ही फळी आपण तयार केली, तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये आहे,...

Post
राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध बोलींचा अभ्यास असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न.

राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध बोलींचा अभ्यास असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न.

महाराष्ट्राचे राज्यपाल मा. रमेश जी बैस यांच्या हस्ते डॉ. मोनिका ठक्कर यांचे ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी दि . 4 एप्रिल रोजी मुंबईतील राजभवन येथे झालेआपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोली बोलल्या जातात, ज्या आज नामशेष होत चालल्या आहेत. या बाबतचा विचार करून बोलींचे जतन आणि संवर्धन व्हावे या दृष्टीने...

Post
ठाणे जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर यांची सहसंचालक पदी पदोन्नती

ठाणे जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर यांची सहसंचालक पदी पदोन्नती

ठाणे, 30 मार्च (हिं.स.) ठाणे जिल्ह्याचे जिल्हा कोषागार अधिकारी (उपसंचालक संवर्ग) राजेश भोईर यांची वित्त व लेखा सेवेच्या सहसंचालक पदावर पदोन्नती झाली असून मंत्रालयातील ग्रामविकास विभागाच्या उपसचिव व सहसंचालक पदावर नियुक्ती झाली आहे. पदोन्नतीबद्दल श्री. भोईर यांचे जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. हिंदुस्थान समाचार

Post
उद्योगमंत्र्यांच्या निर्देशाने पांजरापोळचा गुंता सुटणार - आ.फरांदे

उद्योगमंत्र्यांच्या निर्देशाने पांजरापोळचा गुंता सुटणार – आ.फरांदे

नाशिक, 22 मार्च (हिं.स.) : जिल्हाधिकारी,महापालिका आयुक्त व सहमुख्या कार्यकारी अधिकारी (एमआयडीसी) यांची संयुक्त समिती नेमून या पांजरा पोळ्च्या जागेची संपूर्ण चौकशी करावी.तसेच त्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल ताबडतोब द्यावा असे निर्देश देत झाडांच्या आणि गाईंच्या नावाखाली जर कुणी पांजरापोळची 2000 एकर जागा रोखून धरत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी...