Home Indian National Congress

Tag: Indian National Congress

Post
Decoding NUJI's Criticism Of Congress Stance On Exit Polls

Decoding NUJI’s Criticism Of Congress Stance On Exit Polls

What Happened ? NUJI’s Criticism Of Congress : Frustrated and venting its anger on the media? New Delhi, 2 June (HS): National union of Journalists (India) has strongly criticised the Congress party for calling exit polls of various TV channels before the results of Lok Sabha elections as Modi Media Polls. Opinion polls and Exit...

Post
Sachin Pilot’s Powerful Address in Fatehabad: Blasts BJP’s Decade of Failures, Champions Congress Reforms

Sachin Pilot’s Powerful Address in Fatehabad: Blasts BJP’s Decade of Failures, Champions Congress Reforms

What Happened ? Campaigning Peaks in Haryana & Sachin Pilot’s Turbulent Entry Fatehabad, 19 May (HS): The campaign for Lok Sabha elections in Haryana is now in the final stages. Congress and BJP have fielded their respective big star campaigners. Former Deputy Chief Minister of Rajasthan Sachin Pilot reached Fatehabad on Sunday to appeal to...

Post
लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघ कॉंग्रेसलाच द्या - यशोमती ठाकूर

लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघ कॉंग्रेसलाच द्या – यशोमती ठाकूर

अमरावती, 3 जून (हिं.स.) अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई येथे प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात काँग्रेस अध्यक्ष प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, सोशल मिडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, देवानंद पवार, पूनम पटेल, ओबीसी सेलचे प्रमुख अरविंद माळी, माजी मंत्री नसीम...

Post
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह - नाना पटोले

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह – नाना पटोले

मुंबई, 3 जून (हिं.स.) केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. ९ वर्षांपासून लूट सुरु असून जनतेच्या खिशातील पैसा उद्योगपती मित्रांच्या घशात घातला जात आहे. जनता या लुटीला कंटाळली असून लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून काँग्रेस हाच पर्याय जनतेला दिसत आहे. काँग्रेसच्या दोन दिवसीय...

Post
शेतकऱ्यांना मदतच करायची असेल तर कृषी साहित्यातून होणारी जीएसटी लूट थांबवा - नाना पटोले

शेतकऱ्यांना मदतच करायची असेल तर कृषी साहित्यातून होणारी जीएसटी लूट थांबवा – नाना पटोले

मुंबई, 31 मे (हिं.स.) केंद्रातील भाजपा सरकार असो वा राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार दोन्हीही शेतकरी विरोधी आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा विधानसभेत करुनही अजून शेतकऱ्यांना ती मिळालेली नाही. राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर शेतकरी महासन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा डाव आहे परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या या षडयंत्राला शेतकरी बळी पडणार नाहीत....

Post
कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर, ३० मे (हिं.स.) : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ते ४८ वर्षांचे होते. धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे....

Post
केंद्रातील भाजपा सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी - पी. चिदंम्बरम

केंद्रातील भाजपा सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी – पी. चिदंम्बरम

मुंबई, 29 मे (हिं.स.) : केंद्रातील भाजपा सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असून या ९ वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत परंतु गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकारने त्यासाठी काहीही केलेले नाही आणि केंद्र सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा प्रयत्नही...

Post
महाराष्ट्र सदनातून सावित्रीबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक - नाना पटोले

महाराष्ट्र सदनातून सावित्रीबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक – नाना पटोले

मुंबई, 29 मे (हिं.स.) : महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. समाजाच्या प्रेरणास्रोत असलेल्या या दोन महान व्यक्तींचा अपमान होणे ही संताप आणणारी घटना असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले...

Post
विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात सखोल चर्चा - नाना पटोले

विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात सखोल चर्चा – नाना पटोले

मुंबई, 23 मे (हिं.स.) : विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना मेरिटनुसारच जागा वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे.प्रत्येक जागेचा सखोल अभ्यास करुन जागा वाटपावर चर्चा केली जाईल. भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हाच काँग्रेसचा निर्धार असून तोच उद्देश...

Post
काँग्रेस नेते हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मंदिरात

काँग्रेस नेते हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मंदिरात

नाशिक, १८ मे (हिं.स.) : त्रंबकेश्वर येथे झालेल्या प्रकारानंतर नेत्यांच्या भेटी या सुरूच असून गुरुवारी काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन राज्य सरकारला काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान या वादामध्ये आता साधु महंतांनी देखील उडी घेतली असून महंत अनिकेत शास्त्री यांनी मशिदीत हनुमान चालीसी म्हणायला परवानगी द्या अशी मागणी केली आहे....