Home sangram jagtap

Tag: sangram jagtap

Post
महाराष्ट्राच्या जडणघडणीत लाल परीचे योगदान खूप मोठे - संग्राम जगताप

महाराष्ट्राच्या जडणघडणीत लाल परीचे योगदान खूप मोठे – संग्राम जगताप

अहमदनगर, 4 जून, (हिं.स.) :- महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाची 75 वर्ष अहोरात्र सुरू असलेली सेवा सुवर्ण अक्षरांमध्ये लिहून ठेवण्यासारखी आहे पहिली एसटी बस सेवा नगर ते पुणे या मार्गावर धावली आहेमहाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये लाल परीचा सिंहाचा वाटा आहे. प्रवाशांचा सुखकर प्रवासाच्या माध्यमातून विश्वास संपादन केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्याचे काम लाल परीने केले...

Post
नागरिकांना सर्व सुविधा मिळण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू - आ.संग्राम जगताप

नागरिकांना सर्व सुविधा मिळण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू – आ.संग्राम जगताप

अहमदनगर, 17 मे (हिं.स.):- नगर शहराच्या प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे.नागरिकांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहे.मनपाच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात कामे होत आहे.परंतु ज्या ठिकाणी निधी अभावी कामे ठप्प आहे.अशा ठिकाणी आमदार निधीच्या माध्यमातून तेथील कामांना चालना देण्याचे काम सुरु आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांची कामे मोठ्या...

Post
विकास कामातून नगर शहरातील बाजारपेठांना चालना मिळत आहे - संग्राम जगताप

विकास कामातून नगर शहरातील बाजारपेठांना चालना मिळत आहे – संग्राम जगताप

अहमदनगर, 26 मार्च (हिं.स.) :- नगर शहरातील मुख्य बाजार पेठातील रस्ते अत्यंत खराब झाले होते. या रस्त्याच्या विकास कामासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या रस्त्याची कामे होऊ शकली नाही. आता या अडचणी दूर केल्या असून डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. जिल्हाभरातून ग्राहक व्यापारासाठी नगर शहरामध्ये येत असतात. व्यापार...

Post
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबध्द - आ.संग्राम जगताप

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबध्द – आ.संग्राम जगताप

अहमदनगर, 22 मार्च (हिं.स.):- नगर शहराची विकास कामांच्या माध्यमातून पायाभरणी सुरू आहे.नगरकरही मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या विकास कामांचे स्वागत करत आहे.नागरिकांचे विकासाचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून ते नियोजनबद्ध व कायमस्वरूपी सोडवण्यावर माझा भर आहे.मी फक्त विकास कामावरच बोलत असतो.या माध्यमातून आपल्या शहराचे उज्वल नाव देशपातळीवर घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू आहे.तरी प्रत्येकाने आपल्या शहरा चा अभिमान बाळगावा.टप्प्याटप्प्याने...