Home Ratnagiri

Tag: Ratnagiri

Post
दाभोळच्या भारती शिपयार्ड कंपनी व्यवस्थापनाशी नीलेश राणे यांची चर्चा

दाभोळच्या भारती शिपयार्ड कंपनी व्यवस्थापनाशी नीलेश राणे यांची चर्चा

रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : नव्या व्यवस्थापनासह पुन्हा सुरू झालेल्या दाभोळ (ता. दापोली) येथील भारती शिपयार्ड कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यवस्थापनाकडे केली. कामगारांच्या अन्य मागण्यांसाठी व्यवस्थापनासोबत त्यांनी बैठक घेतली. यावेळी दाभोळ येथे कामगार संघटनेची घोषण राणे यांनी केली. दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनी...

Post
कांदळवन जतन आणि लागवड अतिशय आवश्यक – उदय सामंत

कांदळवन जतन आणि लागवड अतिशय आवश्यक – उदय सामंत

रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : जागतिक तापमान वाढीचा आणि वाढत्या प्रदूषणाचा विचार करता कांदळवनांचे जतन आणि लागवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. आरे (ता. रत्नागिरी) येथे राज्य शासनाचा वन विभाग आणि कांदळवन कक्षाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांदळवन रोपवन लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते....

Post
भाजपा महिला प्रदेश सचिवपदी रत्नागिरीच्या शिल्पा मराठे

भाजपा महिला प्रदेश सचिवपदी रत्नागिरीच्या शिल्पा मराठे

रत्नागिरी, 2 जून, (हिं. स.) : भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी रत्नागिरीच्या सौ. शिल्पाताई धनंजय मराठे यांच्या नियुक्तीची घोषणा भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केली. या निवडीने रत्नागिरीला प्रदेश स्तरावर मोठी संधी मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी उपाध्यक्षपदी सिंधुदुर्गातील प्रज्ञा ढवण आणि सचिवपदी प्रिया शर्मा...

Post
रत्नागिरी : मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न - केंद्रीय मंत्री रूपाला

रत्नागिरी : मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – केंद्रीय मंत्री रूपाला

रत्नागिरी, 18 मे, (हिं. स.) : मच्छीमारांच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. आपल्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रूपाला यांनी दिले. येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सागर परिक्रमा कार्यक्रमाच्या पाचव्या टप्प्याच्या समारोप समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, मच्छीमार बांधवांचा विकास साधण्यासाठी...