Home Maharashtra Bhushan

Tag: Maharashtra Bhushan

Post
शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळेच निष्पाप अनुयायांचा बळी - अजित पवार

शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळेच निष्पाप अनुयायांचा बळी – अजित पवार

मुंबई, 18 एप्रिल (हिं.स.) – खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी...