Home girish mahajan

Tag: girish mahajan

Post
मंगळग्रह मंदिराचा लौकिक जगभरात पसरला - गिरीश महाजन

मंगळग्रह मंदिराचा लौकिक जगभरात पसरला – गिरीश महाजन

जळगाव, 2 जून (हिं.स.) धार्मिक कार्यक्रमासोबतच सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करत मंगळग्रह मंदिराने आतापर्यंत आरोग्य शिबिरांचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करून अनेक गरजू रुग्णांची शस्त्रक्रिया घडवून आणत त्यांना जीवनदान देण्याचे कार्य केले आहे. ज्ञान, विज्ञान अन् अध्यात्माचा या मंदिरात त्रिवेणी संगम आहे. त्यामुळेच मंदिराचा लौकिक जगभरात पसरला आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास, युवक कल्याण व...

Post
राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत – गिरीष महाजन

राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत – गिरीष महाजन

मुंबई, ३० मे, (हिं.स) प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास श्री. तेंडुलकर यांनी सहमती दर्शवली असून त्यांच्यासोबत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी...

Post
वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामपंचायतींना ६९२.६७ कोटींचा निधी उपलब्ध - गिरीश महाजन

वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामपंचायतींना ६९२.६७ कोटींचा निधी उपलब्ध – गिरीश महाजन

मुंबई, 29 मार्च (हिं.स.) : पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार राज्यातील ग्रामपंचायतींना ६९२.६७ कोटी चा निधी उपलब्ध झाला असून आतापर्यंत जवळपास २५४३ कोटी रुपये येवढा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली. सन २०२२-२३ चा अबंधित निधी रु ७२२.२७ कोटीचे वितरण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात येणार असून सदर...

Post
शेतकऱ्यांना शासन काहीही कमी पडू देणार नाही - गिरीश महाजन

शेतकऱ्यांना शासन काहीही कमी पडू देणार नाही – गिरीश महाजन

नांदेड, 19 मार्च (हिं.स.) गेल्या तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील बारड, नागेली, पाटनूर व इतर भागात अति गारपिटीमुळे शेतकऱ्यांना हवालदिल व्हावे लागले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील या नुकसानीबाबत मंत्रालय पातळीवरून जिल्हा प्रशासनाला तात्काळ निर्देश दिले होते. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे सुरू करून अधिकाधिक न्याय शेतकऱ्यांना कसा...