चंद्रपूर 8 मे (हिं.स.) : सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून ही कृषी क्षेत्राचा नावलौकिक आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात उद्योग आणि सेवा क्षेत्र वाढले असले तरी कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही. खरीप हंगामाला आता सुरुवात होत आहे. अतिशय महत्त्वाचे असलेल्या या हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार...
FlashNews:
MSME Day Spotlight: The Highlights of Aditya Birla Finance’s ‘Udyog Plus
Goa: Vedanta Mining not a Greenfield Project; claim Villagers!
PM Modi Should Have Spoken On NEET Exam Issue: Omar
Latest Update: Deoghar, Jharkhand NEET 2024 Paper Leak Case Arrests in Unraveled
NEET Exam Paper Leak: Bihar’s Economic Offenses Unit’s Latest Arrests
Temple of Hindu Deity Lord Narayan Dev in ruins!
All India Hindu Rashtra Convention – 24 – 30 June,2024 @ Goa!
PM Modi Arrives In Srinagar, Attends Programme At SKICC
Baramulla Encounter: Two Pakistani Terrorists Killed in Jammu and Kashmir
A Dozen plus temples, Schools, Local Jobs, Private Properties, Water Bodies, Houses, entire village: All Auctioned for Mining in Goa!
‘Nayi Soch Ki Sawaari’: Electric Mobility in Delhi new mantra for Delhi
Deadly Eid-Ul-Azha Eve: Roadside Blast In Central Kurram Kills Four, Security Forces Eliminate Five Terrorists.
EVM Hacking again becomes an issue on social media, debate hots up after Musk tweet
Goan Temple Restoration Project: Wait just gets a bit longer!
Dashbord Design: Considerations and Best Practices for MSME’s
Leading from the front: India’s Green Credit Program
Gaming Through Time Console Evolution
Wisdom of the Ages: Pune’s Educational Legacy
3ioNetra : Temple Management Platform
Tag: Farmers
नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला राज्य शासन मदतीपासून वंचित राहू देणार नाही – अब्दुल सत्तार
बीड, 9 एप्रिल (हिं.स.) : मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील २ हजार पेक्षा जास्त गावांत नुकसान झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. यामुळे तातडीने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील पाहणी करून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज बीड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर...
ठाणे जिल्ह्यातील 6 हजार 435 धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला 10 कोटींचा बोनस
ठाणे, 6 एप्रिल (हिं.स.) ई पीक अँपवर पीक पेऱ्याची नोंद केलेल्या जिल्ह्यातील 6 हजार 435 धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 कोटी 29 लाख 6 हजार 195 रुपये एवढा बोनस जमा करण्यात आला असून उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच बोनसची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून राज्य...
मशरूम शेती : आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोत
राज्य व केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास निधीमधून आठ लाखाचे अनुदान घेऊन वाळवा तालुक्यातील कामेरी येथील शेतकरी दादासो आत्माराम पाटील यांनी शिव प्रेरणा मशरूम आणि कृषी उत्पादने फर्म सुरू केली. यासाठी त्यांनी हिमाचल प्रदेशातील ICAR-DMR सोलन येथे मशरूम लागवड तंत्रज्ञानावरील राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला. प्रशिक्षणात मिळालेल्या ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग करून त्यांनी यशस्वी मशरूम शेती...
शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री
मुंबई, 3 एप्रिल (हिं.स.) : शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील यादृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्य पतपुरवठा चर्चासत्रात (स्टेट क्रेडिट सेमिनार) ते बोलत...
शेतकऱ्यांनी आरोग्यदायी भरडधान्य पिकाचे उत्पादन घ्यावे – वर्धा जिल्हाधिकारी
वर्धा, 24 मार्च (हिं.स.) : सध्याच्या काळात आहारातील पोषक तत्वाअभावी आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आहारात बदल करुन आरोग्यदायी भरडधान्याचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धान्य व मिलेट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने 25 मार्चपर्यंत द रुरल मॉल येथे...
शेतकऱ्यांच्या संकटासाठी एकदाच लाँग टर्म नियोजन करा – संभाजीराजे छत्रपती
कोल्हापूर, २२ मार्च (हिं.स.) : बळीराजा जगला तर आम्ही जगू शकतो. दरवर्षी वेगवेगळ्या संकटामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. त्यामुळे सरकारने एकदाच लाँग टर्म नियोजन करायला पाहिजे, अशी विनंती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. विधिमंडळात जाऊन कशाला बसता? आता खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टरने फिरण्याची गरज आहे. कृषीमंत्र्यांनी ज्या पद्धतीने फिरायला पाहिजे...
शेतकऱ्यांच्या संकटासाठी एकदाच लाँग टर्म नियोजन करा – संभाजीराजे छत्रपती
कोल्हापूर, २२ मार्च (हिं.स.) : बळीराजा जगला तर आम्ही जगू शकतो. दरवर्षी वेगवेगळ्या संकटामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. त्यामुळे सरकारने एकदाच लाँग टर्म नियोजन करायला पाहिजे, अशी विनंती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. विधिमंडळात जाऊन कशाला बसता? आता खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टरने फिरण्याची गरज आहे. कृषीमंत्र्यांनी ज्या पद्धतीने फिरायला पाहिजे...
शेतकऱ्यांना शासन काहीही कमी पडू देणार नाही – गिरीश महाजन
नांदेड, 19 मार्च (हिं.स.) गेल्या तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील बारड, नागेली, पाटनूर व इतर भागात अति गारपिटीमुळे शेतकऱ्यांना हवालदिल व्हावे लागले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील या नुकसानीबाबत मंत्रालय पातळीवरून जिल्हा प्रशासनाला तात्काळ निर्देश दिले होते. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे सुरू करून अधिकाधिक न्याय शेतकऱ्यांना कसा...
पीक विम्यासाठी प्रसंगी नेत्यांची खुर्चीही काढून घेणार – रविकांत तुपकर
After spending five days in jail, Ravikant Tupkar, the leader of the Swabhimani Farmers’ Association, was released and greeted by the organization’s workers who lifted him on their shoulders in a show of support. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची पाच दिवसानंतर कारागृहातून सुटका. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून त्यांच्या केले स्वागत. वाघ...