Home Face the challenges

Tag: Face the challenges

Post
सर्व आव्हानांना तोंड देत जगाला अन्नधान्य पुरवणे आपली जबाबदारी - नरेंद्र सिंह तोमर

सर्व आव्हानांना तोंड देत जगाला अन्नधान्य पुरवणे आपली जबाबदारी – नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली, 20 एप्रिल (हिं.स.) : भारतासाठी कृषी क्षेत्र खूप महत्वाचे आहे. बदलत्या परिस्थितीत याचे महत्त्व वाढले आहे. पूर्वी शेतीद्वारे आपल्या गरजा पूर्ण करणे एवढेच आपले ध्येय होते, मात्र सध्या भारताकडून जगाच्या अपेक्षाही वाढत आहेत. अशा परिस्थितीत शेती, हवामान बदल आदी सर्व आव्हानांना तोंड देत जगाला अन्नधान्य पुरवणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय...