नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकरांच्या अपमानावरून उद्धव ठाकरे गट प्रचंड नाराज झालाय. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रविवारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी नाराजी जाहीर केल्यानंतर आता सोमवारी दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या ‘डीनर-पार्टी’वर ठाकरे गटाने बहिष्कार टाकलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या लंडन दौऱ्यात देशविरोधी वक्तव्य केल्यामुळे त्यांनी देशाची...
FlashNews:
MSME Day Spotlight: The Highlights of Aditya Birla Finance’s ‘Udyog Plus
Goa: Vedanta Mining not a Greenfield Project; claim Villagers!
PM Modi Should Have Spoken On NEET Exam Issue: Omar
Latest Update: Deoghar, Jharkhand NEET 2024 Paper Leak Case Arrests in Unraveled
NEET Exam Paper Leak: Bihar’s Economic Offenses Unit’s Latest Arrests
Temple of Hindu Deity Lord Narayan Dev in ruins!
All India Hindu Rashtra Convention – 24 – 30 June,2024 @ Goa!
PM Modi Arrives In Srinagar, Attends Programme At SKICC
Baramulla Encounter: Two Pakistani Terrorists Killed in Jammu and Kashmir
A Dozen plus temples, Schools, Local Jobs, Private Properties, Water Bodies, Houses, entire village: All Auctioned for Mining in Goa!
‘Nayi Soch Ki Sawaari’: Electric Mobility in Delhi new mantra for Delhi
Deadly Eid-Ul-Azha Eve: Roadside Blast In Central Kurram Kills Four, Security Forces Eliminate Five Terrorists.
EVM Hacking again becomes an issue on social media, debate hots up after Musk tweet
Goan Temple Restoration Project: Wait just gets a bit longer!
Dashbord Design: Considerations and Best Practices for MSME’s
Leading from the front: India’s Green Credit Program
Gaming Through Time Console Evolution
Wisdom of the Ages: Pune’s Educational Legacy
3ioNetra : Temple Management Platform
Tag: Aditya Thackery
आमचे संस्कार म्हणून तुमच्या कुटुंबावर आरोप करत नाही – उद्धव ठाकरे
मालेगाव, 26 मार्च (हिं.स.) : भाजपने कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आरोप केलेल्या विरोधी पक्षातील लोकांना पक्षात घेतलंय. परवाच भाजप आमदार वाॅशिंग पावडरबद्दल बोलला. बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष. भाजपातील काही स्वच्छ माणसं हे कसं सहन करतात. चारित्र्यहनन करणे, बदनामी करणे. मोदी म्हणजे भारत नाही. तुमच्या कुटुंबीयांबद्दल काही बोलले तर पोलीस घरात घुसतात. आमचे संस्कार म्हणून आम्ही...
‘मविआ’च्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन
मुंबई, २५ मार्च, (हिं.स.) – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर ठाण मांडत तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस असून अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याअगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर बसून हातात ‘लोकशाहीची हत्या’ असे फलक...
दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो – डॉ. जितेंद्र सिंह
नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) : दहशतवाद्यांचा बीमोड अखेर दहशतवादानेच होतो. जम्मू आणि काश्मीरचा असल्यामुळे ते खात्रीने सांगू शकतात की दहशतवादी पळून जात आहेत आणि दहशतवाद अंतिम टप्प्यात आला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. शहीद-ए-आझम भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित...
पंतप्रधान शुक्रवारी वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला करणार संबोधित
नवी दिल्ली, 23 मार्च (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (24 मार्च) वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेला संबोधित करतील. पंतप्रधान दुपारी 12 वाजता, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाच्या मैदानावर 1780 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. वन वर्ल्ड टीबी शिखर परिषद...
शेतकऱ्यांच्या संकटासाठी एकदाच लाँग टर्म नियोजन करा – संभाजीराजे छत्रपती
कोल्हापूर, २२ मार्च (हिं.स.) : बळीराजा जगला तर आम्ही जगू शकतो. दरवर्षी वेगवेगळ्या संकटामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. त्यामुळे सरकारने एकदाच लाँग टर्म नियोजन करायला पाहिजे, अशी विनंती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. विधिमंडळात जाऊन कशाला बसता? आता खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टरने फिरण्याची गरज आहे. कृषीमंत्र्यांनी ज्या पद्धतीने फिरायला पाहिजे...
नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून लवकरच भरपाईची घोषणा करणार – अब्दुल सत्तार
धुळे, 22 मार्च (हिं.स.) : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील काही जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, यात धुळे जिल्हाही आहे. जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, तसेच येत्या दोन दिवसात युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना पिकनिहाय योग्य भरपाईची घोषणा अधिवेशन काळातच दोन्ही सभागृहात केली जाईल, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार...
मुख्यमंत्र्यांनी केले आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे कौतुक
ठाणे, 22 मार्च, (हिं.स.) आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे 60 सायकलप्रेमी नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. या सायकल रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग नोंदवून सर्व सायकलप्रेमी यांच्यासह पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले चिमुकले, ६३ वर्षीय दुर्गा गोरे यांच्यासह आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे कौतुक केले. 9 वर्षांच्या मुलीपासून 71 वर्षाच्या सायकल प्रेमी पर्यंत सर्वांनीच उपस्थित...
गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात राज्य सरकारच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’चे वाटप
ठाणे, 22 मार्च, (हिं.स.) गुढीपाडव्यानिमित्ताने राज्य सरकारच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या हस्ते कोपरीत या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारने सर्वसामान्यांचे सण आनंदात जावेत, यासाठी ‘आनंदाचा शिधा हा उपक्रम सुरू केला आहे त्या अंतर्गत ठाणे शहरातील नागरिकांना आनंदाचा शिधावाटप करण्यास आज कोपरी येथे सुरुवात...
चंद्रपुरातील रामभक्तांचे अयोध्येत असणार रामनाम जाप खाते-मुनगंटीवार
चंद्रपूर 22 मार्च (हिं.स.)- अयोध्येच्या मंदिरासाठी लागणारे सागवान(काष्ठ)लाकूड चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील असणार आहे. या काष्ठ सोबत १० रामभक्तांनीं लिहिलेल्या एक कोटी रामनामाचा जाप लिहिलेल्या पुस्तिका पाठविण्यात येणार आहे.या काष्ठ सोबत रामाच्या नावाचा प्रवास व्हावा.या पुस्तिकेच्या माध्यमातून अयोध्येतील रामनाम जपाच्या बँकेत चंद्रपुरातील रामनाम जपाचे १० हजार खाते उघडले जातील, अशी घोषणा कॅबिनेट व पालकमंत्री सुधीर...