भुवनेश्वर, 24 एप्रिल (हिं.स.) : एकविसावे शतक हे ज्ञान-आधारित आणि तंत्रज्ञान प्रणित असेल. आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे मार्गदर्शन आणि गुणवत्तेचा नैसर्गिक खजिना असलेले, तसेच एक मोठी बाजारपेठ आणि संसाधने या सगळ्या बळावर, एकविसाव्या शतकात भारत जागतिक आशा-आकांक्षांचे नेतृत्व करणार आहे. केवळ पदव्या नाहीत, तर कौशल्य आणि क्षमता, हेच भविष्याचे दिशादर्शक ठरणार आहेत, असा विश्वास केंद्रीय शिक्षण...