Home Mumbai

Region: Mumbai

Post
मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासा साठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासा साठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबई, 14 मे (हिं.स.) – मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या परिषदेत दिली. तसेच हे सर्वसामान्य माणसाचे सरकार आहे. सामान्य मुंबईकरांना हक्काचे घर मिळवून देणे हेच आमचे लक्ष असून ते केल्याशिवाय शांत बसणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. भाजप विधान परिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष...

Post
मविआची 'वज्रमूठ' सभा पुन्हा सुरू करणार; नेत्यांच्या बैठकीत निर्णय - जयंत पाटील

मविआची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा सुरू करणार; नेत्यांच्या बैठकीत निर्णय – जयंत पाटील

मुंबई, 14 मे (हिं.स.) : उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत...

Post
कोळसा मंत्रालयाच्या वतीने मुंबईत जस्ट ट्रान्झिशन रोडमॅपवर आधारित चर्चात्मक परिसंवादाचे आयोजन

कोळसा मंत्रालयाच्या वतीने मुंबईत जस्ट ट्रान्झिशन रोडमॅपवर आधारित चर्चात्मक परिसंवादाचे आयोजन

मुंबई, 14 मे (हिं.स.) : कोळसा मंत्रालय 15 मे रोजी मुंबईत भारताच्या जी-ट्वेंटी (G20) अध्यक्षपदा अंतर्गत ‘कोल इंडिया लिमिटेड’ (CIL) च्या सहकार्याने ‘जस्ट ट्रान्झिशन रोडमॅप’ या विषयावर आधारित चर्चासत्र आयोजित करणार आहे. हे तीन दिवसीय चर्चासत्र जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केले जाईल. भारताच्या जी-ट्वेंटी (G20) अध्यक्षपदा अंतर्गत होणाऱ्या तिसर्या एनर्जी ट्रान्झिशन (ऊर्जा संक्रमण)...

Post
कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम 'मानवतेचे प्रमुख केंद्र' बनेल - अतुल भातखळकर

कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम ‘मानवतेचे प्रमुख केंद्र’ बनेल – अतुल भातखळकर

मुंबई, 14 मे (हिं.स.) : कांदिवली पूर्व विधानसभेत निर्माण करण्यात आलेल्या ‘रोटी बँक’ तसेच मोफत ग्रंथालय, पाणपोई, सुशोभिकरण, सार्वजनिक शौचालय अशा विविध प्रकल्पांचे लोकार्पण आज होत आहे. येणाऱ्या काळात हे केंद्र ‘मानवतेचे एक प्रमुख केंद्र’ बनल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला. कांदिवली पूर्व विधानसभेतील आकुर्ली रोड येथे आ....

Post
राहुल गांधी यांनी कर्नाटकात मोहब्बत की दुकान सुरू करून दाखवली - बाळासाहेब थोरात

राहुल गांधी यांनी कर्नाटकात मोहब्बत की दुकान सुरू करून दाखवली – बाळासाहेब थोरात

मुंबई, 13 मे (हिं.स.) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे देशाचे राजकारण बदलणार आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळवून राजकीय यश मिळवता येणार नाही हे अधोरेखित झाले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा देशाच्या राजकारणावर अत्यंत सकारात्मक परिणाम झाला असून धार्मिक द्वेष निर्माण करून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव कार्नाटकात यशस्वी झाली नाही. यात्रा मार्गावरील...

Post
पवारांनी मोदींवर बोलावले याला किती महत्त्व द्यावे...?

पवारांनी मोदींवर बोलावले याला किती महत्त्व द्यावे…?

मुंबई, 13 मे (हिं.स.) : कर्नाटकच्या निकालावर प्रतिक्रीया देताना पवारांनी भाजपवर तोंडसुख घेतले त्याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीला कर्नाटक निवडणुकीत 0.5 टक्क्यांहून कमी मते मिळाली आहेत. तेव्हा पवारांच्या मोदींवर बोलण्याला किती महत्व द्यावे ? असा खोचक प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केलाय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुरू झालेला कलगीतुरा थांबण्याचे नाव घेत नाही....

Post
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मुंबई, ९ मे (हिं.स.) : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. लग्नाच्या वाढदिवशीच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर आणि दोन मुले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही महाडेश्वर हे उद्धव ठाकरे यांच्याशी कायम एकनिष्ठ राहिले. लग्नाच्या वाढदिवशी बायकोला शुभेच्छा दिल्यानंतर मध्यरात्री २ वाजता त्यांना...

Post
अनिल परब यांच्या विरोधात पीएमएलए कोर्टात आरोपपत्र

अनिल परब यांच्या विरोधात पीएमएलए कोर्टात आरोपपत्र…. दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीची कारवाई

मुंबई, 08 मे (हिं.स.) : कोकणातील दापोली इथल्या साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ईडीने या प्रकरणात तपास सुरू केला असून परब यांच्यावर मनी लॉण्डरिंगचे आरोप आहेत. तसेच याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्यावर कारवाई केली आहे. अनिल परब यांना तूर्तास मुंबई उच्च न्यायालयाने...

Post
कोरोना काळात आंदोलन, नार्वेकर-लोढांविरुद्ध १७ मे पासून चालणार खटला

कोरोना काळात आंदोलन, नार्वेकर-लोढांविरुद्ध १७ मे पासून चालणार खटला

मुंबई, ५ मे (हिं.स.) : २०२० मध्ये कोरोना काळातील टाळेबंदी दरम्यान वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी नार्वेकर, लोढा यांच्यासह अन्य आरोपींविरोधात गुरुवारी आरोप निश्चित करण्यात आले. दरम्यान सर्व आरोपींनी सर्व आरोप अमान्य केले. त्यामुळे आता १७ मे...