Home Mumbai

Region: Mumbai

Post
केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी केला सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ

केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी केला सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ

मुंबई, 18 मे (हिं.स.) : केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियापासून सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ झाला. रुपाला यांनी महाराष्ट्रातील रायगड येथील करंजा जेट्टी येथे हितधारकांना संबोधित केले. येत्या दोन दिवसात ते महाराष्ट्र आणि गोवा येथे सहा ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. करंजा जेट्टी येथील कार्यक्रमात केंद्रीय...

Post
भाजपाकडे नेता, नीती, नियती तिन्ही गोष्टी आहेत - जे पी नड्डा

भाजपाकडे नेता, नीती, नियती तिन्ही गोष्टी आहेत – जे पी नड्डा

मुंबई, 18 मे (हिं.स.) : सध्या सर्वच पक्ष परिवारवादी आहेत. ज्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे नियत नाही. ज्यांच्याकडे नियत आहे, त्यांच्याकडे ताकद नाही, अशी देशभरातील राजकीय पक्षांची स्थिती आहे. मात्र भाजप हा एकमेव पक्ष असा आहे. आपल्याकडे नेता आहे, नीती आहे आणि नियती आहे. बाकी सर्व पक्ष परिवार वादासाठी काम करत आहेत, तर भाजपा विकासवादासाठी काम...

Post
पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्या – मुख्यमंत्री

पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्या – मुख्यमंत्री

ठाणे, 17 मे (हिं.स.) अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार 2.0, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. तसेच या योजनांमधील कामांना...

Post
हायकोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत 'औरंगाबाद' हेच नाव, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

हायकोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत ‘औरंगाबाद’ हेच नाव, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मुंबई / छत्रपती संभाजीनगर, १७ मे (हिं.स.) : केंद्र शासनाकडून छत्रपती संभाजीनगर नामांतराला मंजुरी मिळताच काही शासकीय कार्यालयांनी या नावाची अंमलबजावणी सुरू केली. तथापि मुंबई उच्च न्यायालयाचे नामांतरासंदर्भात पुढील आदेश येईपर्यंत नावात बदल न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याआधारे महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने ‘औरंगाबाद’ हेच नाव लिहावे, असे परिपत्रक छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी...

Post
राज्यस्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल : राज्यपाल

राज्यस्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल : राज्यपाल

मुंबई, १७ मे, (हिं. स) विविध भाषा, बोली, संगीत व खाद्य संस्कृतीने नटलेला भारत एक सुंदर पुष्पगुच्छ आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सांस्कृतिक आदान प्रदान झाल्यास नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढून राष्ट्रीय एकात्माची भावना दृढ होईल. या दृष्टीने ”एक भारत श्रेष्ठ भारत” उपक्रमा अंतर्गत प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे स्थापना दिवस साजरे करण्याचा शासनाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे...

Post
अमेरिकेसोबत वाणिज्यिक संबंध दृढ करण्यावर महाराष्ट्राचा भर - मुख्यमंत्री

अमेरिकेसोबत वाणिज्यिक संबंध दृढ करण्यावर महाराष्ट्राचा भर – मुख्यमंत्री

मुंबई, 16 मे (हिं.स.) महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी संधी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे...

Post
मुंबई-गोवा मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई-गोवा मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई, 16 मे (हिं.स.) : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंगळवारी (16 मे) यशस्वी चाचणी देखील आली. सध्या मुंबई ते शिर्डी धावणाऱ्या गाडीचा वापर चाचणीसाठी करण्यात आला. मुंबईहून पहाटे 5.35 वाजता गोव्याच्या दिशेने वंदे भारत एक्सप्रेस रवाना झाली. 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकातून सुटली, ही...

Post
मातृभूमीसाठी बलिदान देणारी परंपरा शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह यांनी स्थापित केली : राजनाथ सिंह

मातृभूमीसाठी बलिदान देणारी परंपरा शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह यांनी स्थापित केली : राजनाथ सिंह

मुंबई, 15 मे (हिं.स.) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापना करून शौर्याची जी परंपरा निर्माण केली, ती छत्रपती संभाजी महाराज यांनी अतिशय स्वाभिमानाने पुढे चालवली; तीच परंपरा महाराणा प्रतापसिंह यांनी देखील जपली होती. ज्यातून आपण आजही प्रेरीत होतो, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनात उपस्थित राहण्याठी...

Post
राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, २२ मेला हजर राहण्याची सूचना

राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना ईडीचे दुसऱ्यांदा समन्स, २२ मेला हजर राहण्याची सूचना

मुंबई, १५ मे (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. २२ मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये करण्यात आली आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. याआधी जयंत पाटील यांना गेल्या गुरुवारी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. मात्र त्यांनी वेळ वाढवून मागितली....

Post
मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव - मुख्यमंत्री

मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव – मुख्यमंत्री

मुंबई, १४ मे (हिं.स.) : मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ही घोषणा केली. या महोत्सवाला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आरोग्य मंत्री प्रा. डॅा.तानाजी...