Home Mumbai

Region: Mumbai

Post
सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा : राज्यपाल

सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा : राज्यपाल

मुंबई, 22 मे (हिं.स.) : स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महान नायक होते. ते द्रष्टे समाज सुधारक व जातीभेदाचे कट्टर विरोधक होते. दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात सावरकर तसेच इतर अनेक क्रांतिकारकांच्या योगदानाकडे डोळेझाक करण्यात आली. खोट्या सिद्धांताच्या आधारे अनेक क्रांतिकारकांना बदनाम करण्यात आले. क्रांतिकारकांवरील हा अन्याय दूर करण्याची वेळ आली असून सर्वच क्रांतिकारकांचा यथोचित सन्मान...

Post
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २४-२५ मे मुंबई दौऱ्यावर

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २४-२५ मे मुंबई दौऱ्यावर

* उद्धव ठाकरे व शरद पवार यांची घेणार भेट मुंबई, 21 मे (हिं.स.) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारण तसेच भाजपने इतर पक्षांची केलेली कोंडी हे सर्व लक्षात घेऊन केजरीवाल बुधवार, २४ मे रोजी उद्धव ठाकरे यांची, तसेच गुरुवार, २५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...

Post
पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी दक्ष रहाणे आवश्यक – ठाणे आयुक्त

पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी दक्ष रहाणे आवश्यक – ठाणे आयुक्त

ठाणे, २१ मे, (हिं. स) : पावसाळ्यात महापालिकेसह सर्व यंत्रणांचे समन्वयक अधिकारी कायम उपलब्ध हवेत. त्यांचे मोबाईल बंद असू नयेत, नेटवर्क मध्ये नाही, रेंज नाही, मोबाईल चार्जिंग संपले अशा कोणत्याही सबबी सांगू नयेत. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी २४ तास आणि सातही दिवस उपलब्ध असणे अपेक्षित आहे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी...

Post
स्वच्छता अभियान लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री

स्वच्छता अभियान लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री

* जी२० प्रतिनिधी, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून जुहू समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता मुंबई, 21 मे (हिं.स.) : जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रकिनारा स्वच्छतेची शपथ देवून स्वत: जी२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत स्वच्छता केली. स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता...

Post
आ.संजय केळकराकडून पत्रकार संघाला ४ संगणक संच भेट

आ.संजय केळकराकडून पत्रकार संघाला ४ संगणक संच भेट

ठाणे, २१ मे, (हिं.स)- ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने केलेल्या मागणीनुसार ठाणे विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पत्रकार संघाला ४ संगणक संच भेट दिले आहेत. पत्रकार म्हटले की कागद आणि पेन या दोन महत्त्वाच्या वस्तू पूर्वीच्या काळात हाताळल्या जात होत्या. मात्र आधुनिक काळात मोबाईल आणि संगणकीय युग असल्याने पत्रकारिता क्षेत्रातही बदल झाले आहेत.याच...

Post
'एस' विभागातील डोंगर उतारावर राहणा-यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे - बीएमसी

‘एस’ विभागातील डोंगर उतारावर राहणा-यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे – बीएमसी

मुंबई, 20 मे (हिं.स.) : ‘एस’ विभाग कार्यालय हद्दीतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर, गौतमगर तसेच भांडूप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर,...

Post
शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलारची नियुक्ती

शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलारची नियुक्ती

मुंबई, 20 मे (हिं.स.) : शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली असून निर्माता/लेखन/अभिनय क्षेत्रातील खालील मान्यवरांची कार्यकारिणीत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्ष : सुशांत शेलार, उपाध्यक्ष : अभिनेता राजेश भोसले, शेखर फडके, केतन क्षीरसागर, भरत भानूशाली, शंतनु कुलकर्णी, सरचिटणीस : योगेश शिरसाठ, शर्मिष्ठा राऊत, चिटणीस...

Post
 १९ जून रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन

 १९ जून रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन

ठाणे, 19 मे (हिं.स.) नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरिय लोकशाही दिनाच्या धर्तीवर, ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दर महिन्याच्या तिस-या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. त्यानुसार, १९ जून रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी १५ दिवस आधी म्हणजे ५ जून पूर्वी आपली निवेदने सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात...

Post
शासन आपल्या दारी अभियानाचा सातारा पॅटर्न तयार करणार - शंभूराज देसाई

शासन आपल्या दारी अभियानाचा सातारा पॅटर्न तयार करणार – शंभूराज देसाई

मुंबई, 18 मे (हिं.स.) : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. मंत्री देसाई यांनी आज शासन आपल्या दारी अभियान व जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन या विषयाबाबत संवाद साधताना बोलत होते. सातारा...

Post
नाल्यांचे अधिकाधिक खोलीकरण करून पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्या - मुख्यमंत्री

नाल्यांचे अधिकाधिक खोलीकरण करून पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्या – मुख्यमंत्री

मुंबई, 18 मे (हिं.स.) : मुंबईतील सुमारे २२०० कीमी लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रीक गाळ काढला यापेक्षा मुंबईत पाणी कुठे तुंबणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष जागेवर जात आढावा मुख्यमंत्री...