Home Mumbai

Region: Mumbai

Post
लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसदीय आयुधांचा प्रभावी वापर आवश्यक - राहुल नार्वेकर

लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसदीय आयुधांचा प्रभावी वापर आवश्यक – राहुल नार्वेकर

मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) : “विधिमंडळ सभागृहाच्या कामकाजाची यशस्विता ही लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागातून निष्पन्न होत असते. या पार्श्वभूमीवर, लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधींनी संसदीय आयुधांचा प्रभावीरित्या वापर करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांनी येथे केले. विधानभवन येथे आयोजित वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्यातर्फे विधानपरिषद सदस्यांसाठीच्या कृतिसत्र कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल...

Post
जी-२० च्या निमित्ताने ठाण्यात सी-२० चे आयोजन

जी-२० च्या निमित्ताने ठाण्यात सी-२० चे आयोजन

ठाणे, 25 एप्रिल (हिं.स.) भारत सध्या जी-२० परिषदेचे यजमान पद भुषवत आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित होत असताना ठाण्यात देखील जी-२० च्या पार्श्वभुमीवर सी -२० च्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विविधता समावेशीकरण आणि परस्पर सन्मान हे सुत्र डोळयासमोर ठेवुन जी-२० चे उदिष्ट ठरविले पाहिजे. हा संदेश लक्षात घेऊन भारताच्या यजमान पदाच्या काळात...

Post
संजय राऊतांची भीमा कारखान्याविरोधात सीबीआयकडे तक्रार

संजय राऊतांची भीमा कारखान्याविरोधात सीबीआयकडे तक्रार

मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.) : भाजप नेते राहुल कुल यांच्या मालकीच्या भीमा पाटस साखर कारखान्याच्या विरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. या कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा राऊत यांचा आरोप आहे. यासंदर्भातील तक्रारीची प्रत त्यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केली आहे. सीबीआयकडे केलेल्या तक्रारीत संजय राऊतांनी...

Post
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निरंजन डावखरेंचा `कर्तव्यपथ' अहवाल प्रकाशित

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते निरंजन डावखरेंचा `कर्तव्यपथ’ अहवाल प्रकाशित

ठाणे, 24 एप्रिल (हिं.स.) : कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करताना आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी पाच वर्षात केलेल्या कार्यावरील `कर्तव्यपथ’ अहवालाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अहवालाचे प्रकाशन करून आमदार निरंजन डावखरे यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. कोकण पदवीधर मतदारसंघात तलासरीपासून दोडामार्ग पर्यंतच्या...

Post
भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाचे प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणात उत्तम प्रदर्शन - पीयूष गोयल

भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाचे प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणात उत्तम प्रदर्शन – पीयूष गोयल

मुंबई, 24 एप्रिल (हिं.स.) : भारतीय रत्ने आणि आभूषणे उद्योगाने जगभरात आपली मोहोर उमटवली आहे. प्रतिकूल जागतिक आर्थिक वातावरणात देखील उत्तम प्रदर्शन केले, अशा शब्दात केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी प्रशंसा केली. मुंबईत 49व्या भारतीय रत्ने आणि आभूषणे पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारप्राप्त निर्यातदारांचा सत्कार रविवारी करण्यात आला. रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषदेद्वारे (GJEPC) दिल्या...

Post
दिघ्यातील धरणाच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दिघ्यातील धरणाच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे, 22 एप्रिल, (हिं.स.) कळवा आणि ऐरोली शहराच्या मध्यस्थानी असणाऱ्या दिघा येथील रेल्वेच्या धरणाकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही. ब्रिटिशांनी दिघा येथे बांधलेले धरण पूर्ण क्षमतेने भरले असले तरी या पाण्याचा वापरच केला जात नाही. हे रेल्वेचे धरण महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी या आधी करण्यात आली होती, परंतु अद्याप त्यावर ठोस निर्णय झालेला नसल्याने अनेकांनी नाराजी...

Post
आरटीआयवर प्रत्येक सरकारचे स्वतःचे आरक्षण आहे: अनिल गलगली

आरटीआयवर प्रत्येक सरकारचे स्वतःचे आरक्षण आहे: अनिल गलगली

सुप्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले की, माहितीच्या अधिकाराच्या अंमलबजावणीबाबत प्रत्येक सरकारचे स्वतःचे आरक्षण असते. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आरटीआयचा व्यावहारिक वापर या विषयावर ते सिद्धार्थ लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. 11 एप्रिल 2023 रोजी सुरू झालेल्या कॉलेज फेस्ट बोधंग अंतर्गत त्यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला कायदा विद्याशाखेचे सुमारे 70 विद्यार्थी आणि...

Post
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे – चंद्रकांत पाटील

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे – चंद्रकांत पाटील

मुंबई, 18 एप्रिल, (हिं.स) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून विकासकामांना अधिक गती द्यावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. विद्यापीठाचे नियम, परिनियम व विनियम प्रकरणे तातडीने राज्यपाल यांच्याकडे सादर करावे, विद्यापीठाच्या संविधानिक पदभरतीबाबतचा प्रस्ताव...

Post
Apple’s first retail store in India opens in Mumbai

Apple’s first retail store in India opens in Mumbai

Mumbai, 18 April (HS): Apple’s first retail store in India opens in Mumbai, which is the world’s leading technology company, opened its first flagship retail store in India on Tuesday. The store is located in Mumbai’s Bandra Kurla Complex (BKC). The company’s Chief Executive Officer (CEO) Tim Cook inaugurated it on Tuesday. Cook also welcomed...

Post
शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळेच निष्पाप अनुयायांचा बळी - अजित पवार

शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळेच निष्पाप अनुयायांचा बळी – अजित पवार

मुंबई, 18 एप्रिल (हिं.स.) – खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी...