Home Mumbai

Region: Mumbai

Post
चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी 'आई' हरपली - मुख्यमंत्री

चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ हरपली – मुख्यमंत्री

मुंबई, 4 जून (हिं.स.) “पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शोकमग्न भावना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण...

Post
आशिष शेलार यांच्या हस्ते द आर्ट फेअर चे उद्घाटन, कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आशिष शेलार यांच्या हस्ते द आर्ट फेअर चे उद्घाटन, कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, 2 जून (हिं.स.) आईसीएसी आणि जे एस आर्ट गॅलरी आयोजित भव्य कला महोत्सव “द आर्ट फेअर” चे आयोजन दि. १ ते ४ जून, २०२३ हया दरम्यान करण्यात आले आहे. हा भव्य कला महोत्सव मुंबईच्या वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर मध्ये भरविण्यात आला असून ११ ते ७ हया वेळेत रसिकांना पाहायला मिळणार आहे. हया कला...

Post
कुप्रथा या विषयावरील राष्ट्रीय संशोधन परिषद संपन्न

कुप्रथा या विषयावरील राष्ट्रीय संशोधन परिषद संपन्न

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि लोकायन सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि बहुद्देशीय संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जागतिक लोकसंस्कृतीत प्रदूषण : कुप्रथा’ या विषयात राष्ट्रीय संशोधन परिषद रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे दि. 26, 27, 28 मे 2023 या कालावधीत संपन्न झाली. या परिषदेमध्ये मुख्य वक्त्यांचे मार्गदर्शन, अभ्यासकांचे विविध सत्रात शोध...

Post
भाजपा महिला मोर्चा प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा

भाजपा महिला मोर्चा प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा

मुंबई, १ जून (हिं.स.) : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोर्चाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष ,८ सरचिटणीस, १४ चिटणीस आणि कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदी प्रा. वर्षा भोसले, वैशाली चोपडे, गिता कोंडेवार, लता देशमुख, मंगल वाघ, आम्रपाली साळवे, रितू तावडे, शौमिका महाडिक, कांचन कूल, अॅड....

Post
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश वेबपोर्टलचे उद्घाटन

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश वेबपोर्टलचे उद्घाटन

मुंबई, 31 मे (हिं.स.) शैक्षणिक वर्ष 2023-24करिता दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास 01 जून 2023 पासून सुरुवात होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी तंत्र शिक्षण विभागाकडून https://dte.maharashtra.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्रालयात मंत्री श्री....

Post
पुनर्वसित गावांमधील प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन देणार - भुमरे

पुनर्वसित गावांमधील प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन देणार – भुमरे

मुंबई, 31 मे (हिं.स.) “औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातील नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. मंत्री श्री. भुमरे यांच्या रत्नसिंधु या शासकीय निवासस्थानी पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा –...

Post
महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची गय करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा

महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची गय करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई, 31 मे (हिं.स.) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची...

Post
शेतकऱ्यांना मदतच करायची असेल तर कृषी साहित्यातून होणारी जीएसटी लूट थांबवा - नाना पटोले

शेतकऱ्यांना मदतच करायची असेल तर कृषी साहित्यातून होणारी जीएसटी लूट थांबवा – नाना पटोले

मुंबई, 31 मे (हिं.स.) केंद्रातील भाजपा सरकार असो वा राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार दोन्हीही शेतकरी विरोधी आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा विधानसभेत करुनही अजून शेतकऱ्यांना ती मिळालेली नाही. राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर शेतकरी महासन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा डाव आहे परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या या षडयंत्राला शेतकरी बळी पडणार नाहीत....

Post
राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत – गिरीष महाजन

राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत – गिरीष महाजन

मुंबई, ३० मे, (हिं.स) प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास श्री. तेंडुलकर यांनी सहमती दर्शवली असून त्यांच्यासोबत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी...

Post
राज्यातील मुलींची बेपत्ता होण्याची वाढती संख्या चिंताजनक – अंबादास दानवे

राज्यातील मुलींची बेपत्ता होण्याची वाढती संख्या चिंताजनक – अंबादास दानवे

मुंबई, 18 मे (हिं.स.) – महाराष्ट्र राज्य हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेवर चालणारे राज्य असून मागील कित्येक वर्षांच्या राज्य सरकारच्या कारभारातून सिध्द झाले आहे. राज्यातील मुलींची बेपत्ता होण्याची वाढती संख्या ही चिंताजनक बाब असल्याचे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका करत सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात रोज...