मुंबई, 23 मार्च (हिं.स.) कन्नड -सोयगाव परिसरामध्ये मागील तीन वर्षांमध्ये सातत्याने अतिवृष्टी झाल्याने काही प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या परिसरातील नदीलगतच्या गावामध्ये संरक्षक भींत बांधण्याची मागणी होत असून येथे या संरक्षक भिंत बांधण्याचे काम करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. यासंदर्भात सदस्य उदयसिंग राजपूत यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. उपमुख्यमंत्री...
FlashNews:
Interview with swapnil khatal
Swachh Bharat Abhiyan @ Pilerne (Saulem) Lake
Landslides on National Highway 66 BJP Contractor!
Need of the Hour : Creation of Tiger Reserve in Goa!
HINDU TEMPLE REJUVENATION PROJECT : WAIT JUST GETS A BIT LONGER!
2 MONTHS AND COUNTING….! INFORMATION DENIED BY HEALTH DEPARTMENT OF GOA!
Vedanta Mining not a Greenfield Project; claim Villagers!
Breach of Privilege THREAT & DELETION of News Article
Temples, Schools, Private Properties, Water Bodies; All Auctioned for Mining !
Goa’s Environmental Crisis: The Impact of Unregulated Mining – August 2024
Konkani Log Chu**** Banate Hai – Munawar Faruqui!
Goa: Proposed TCP Amendment Bill Withdrawn!
Day 1: Goa Assembly; Monsoon Session!
Roof Collapse of Terminal 1 at Delhi International Airport
MSME Day Spotlight: The Highlights of Aditya Birla Finance’s ‘Udyog Plus
Goa: Vedanta Mining not a Greenfield Project; claim Villagers!
PM Modi Should Have Spoken On NEET Exam Issue: Omar
Latest Update: Deoghar, Jharkhand NEET 2024 Paper Leak Case Arrests in Unraveled
NEET Exam Paper Leak: Bihar’s Economic Offenses Unit’s Latest Arrests
Region: Mumbai
कृषी सहायक पदभरतीबाबत पंधरा दिवसात कार्यवाही – अब्दुल सत्तार
मुंबई, 23 मार्च (हिं.स.) कृषी विभागाचा पदांबाबतचा आकृतीबंधाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्याचे काम पूर्ण करुन कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही तत्काळ सुरु करण्यात येईल. या पदभरतीची जाहिरात येत्या 15 दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. विधानपरिषदेत सदस्य सतिष चव्हाण यांनी कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्न उपस्थित केला...
डोंबिवलीच्या शोभायात्रेत मुख्यमंत्री सहभागी
डोंबिवली,२२ मार्च (हिं.स.) : २५ व्या चैत्र पाडवा नववर्ष शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मनसे आमदार प्रमोद ( राजू) पाटील या त्रिमूर्तीसह सिनेकलाकरांची उपस्थिती डोंबिवलीत लक्षवेधी होती. भाजपा-शिवसेना-मनसे नेत्यांच्या उपस्थितीमुळे आता पुढील राजकीय वाटचाल एकत्रित होणार का अशी विचारणा डोंबिवलीकरांमध्ये होत होती. मात्र यावर्षी श्रीगणेश मंदिर संस्थान...
मुख्यमंत्र्यांनी केले आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे कौतुक
ठाणे, 22 मार्च, (हिं.स.) आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे 60 सायकलप्रेमी नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. या सायकल रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग नोंदवून सर्व सायकलप्रेमी यांच्यासह पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले चिमुकले, ६३ वर्षीय दुर्गा गोरे यांच्यासह आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे कौतुक केले. 9 वर्षांच्या मुलीपासून 71 वर्षाच्या सायकल प्रेमी पर्यंत सर्वांनीच उपस्थित...
गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात राज्य सरकारच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’चे वाटप
ठाणे, 22 मार्च, (हिं.स.) गुढीपाडव्यानिमित्ताने राज्य सरकारच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या हस्ते कोपरीत या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारने सर्वसामान्यांचे सण आनंदात जावेत, यासाठी ‘आनंदाचा शिधा हा उपक्रम सुरू केला आहे त्या अंतर्गत ठाणे शहरातील नागरिकांना आनंदाचा शिधावाटप करण्यास आज कोपरी येथे सुरुवात...
माहिमच्या खाडीतील अवैध दर्गा महिनाभरात हटवा- राज ठाकरे
मुंबई, 22 मार्च (हिं.स.) : माहिमच्या खाडीत अनाधिकृत दर्ग्याचे काम सुरू आहे. हे बांधकाम महिनाभरात हटवण्यात यावे. अन्यथा एक महिन्यानंतर याठिकाणी गणपती मंदिर उभारले जाईल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. मुंबई येथे आयोजित मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या सभेत माहिम खाडीमधील दर्ग्याच्या अवैध बांधकामाचा...
महाविकास आघाडीचे आमदार सरकारविरोधात आक्रमक
मुंबई, २१ मार्च, (सूत्र) – झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा…ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे… उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी… सरकारा गुढी घरी उभारु का शेजारी?… वाढवला गॅस, महागाई केवढी… अवकाळी पाऊस, विस्कटली घडी… सरकारा कशी करु खरेदी? कशी उभारु गुढी?… अशा...
मुंबई-गोवा जागतिक ‘जैवविविधता महामार्ग’ करूया
२१ मार्च : जागतिक वनदिननिमित्त… पुढील वर्षी आपल्या देशात, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंचवार्षिक निवडणूक उत्सव होणार आहे. मागील काही वर्षात देशातील विकासकामांच्या घोडदौडीत सर्वाधिक काळ रखडलेला बहुचर्चित प्रकल्प अशी दुर्मिळ नोंद स्वत:च्या नावावर करू पाहाणारा ‘मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प’ पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपसूकच या महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कंत्राटी कामालाही वेग येणार...
भारतातील सर्व मशिदींवरील भोंग्यांवर केवळ प्रतिबंध नाही, तर बंदी घाला – मेजर सरस त्रिपाठी
‘सौदी अरेबियामध्ये मशिदींवरील भोंग्यांवर प्रतिबंध, सेक्युलर भारतात कधी ?’ या विषयावर विशेष संवाद ! मुंबई, 20 मार्च (हिं.स.) : सौदी अरेबियामध्ये रमजानच्या महिन्यात मशिदींवरील भोंग्यांवर प्रतिबंध केला आहे. मोठ्या आवाजात लावण्यात आलेल्या भोंग्यामुळे होणारे त्रास कट्टर मुसलमान देशांनाही आता लक्षात येत आहेत. पर्यावरण, तसेच शास्त्रीय दृष्टीने तेही विचार करत आहेत. भारतात जेव्हा मशिदींवरील भोंग्यांवर बंदी...
मुंबईतील मराठी टक्का घसरण्यासाठी जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी – अतुल भातखळकर
मुंबई, 20 मार्च (हिं.स.) : मराठी शाळांच्या अनास्थेचा मुद्दा विधानसभेत गाजला. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी औचित्याच्या मुद्दा उपस्थित केला. यातमुंबई महापालिका मराठी माध्यम शाळांसाठी एकूण ३,२१३ पदे मंजूर आहेत; मात्र त्यातील केवळ १,१५४ पदांवर शिक्षक कार्यरत असून २,०५९ शिक्षकांची पदे रिक्त आहेत, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबई येथील मराठी टक्का घसरण्यासाठी कोण जबाबदार आहे,...