Home एकनाथ शिंदे

Political Leader: एकनाथ शिंदे

Post
अहमदनगरचे नाव आता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर - मुख्यमंत्री

अहमदनगरचे नाव आता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर – मुख्यमंत्री

अहमदनगर, 31 मे (हिं.स.) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्ताने अहमदनगर जिल्ह्याचे नाव राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. ते अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर महसुल, पशु संवर्धन व दुग्ध...

Post
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार - मुख्यमंत्री

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री

अहमदनगर, 31 मे (हिं.स.) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले. चौंडी ता.जामखेड येथे पुण्यश्लोक...

Post
महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची गय करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा

महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची गय करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई, 31 मे (हिं.स.) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची...

Post
वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार - मुख्यमंत्री

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री

मुंबई, 28 मे (हिं.स.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. स्वातंत्र्यवीर...

Post
'योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे' चरित्रग्रंथाचा ३० मे रोजी होणार प्रकाशन सोहळा

‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्रग्रंथाचा ३० मे रोजी होणार प्रकाशन सोहळा

ठाणे, 28 मे (हिं.स.) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी, ३० मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ लेखक...

Post
स्वातंत्र्यवीर सावरकर हे सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त - मुख्यमंत्री

स्वातंत्र्यवीर सावरकर हे सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त – मुख्यमंत्री

नवी दिल्ली, 28 मे (हिं.स.) स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. महाराष्ट्र सदनाच्या दर्शनी भागात आज विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून नम्र अभिवादन केले....

Post
समृध्दी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार- मुख्यमंत्री

समृध्दी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार- मुख्यमंत्री

अहमदनगर, 26 मे (हिं.स.):- हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत.विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार आहे.डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यात येईल.त्याचबरोबर येत्या काळात राज्यात समृद्धी सारखे अनेक प्रकल्प राज्यात राबविण्यात येतील.राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडण्यात येतील.अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

Post
छ. संभाजीनगर : शासन आपल्या दारी उपक्रमाचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण

छ. संभाजीनगर : शासन आपल्या दारी उपक्रमाचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर, 26 मे, (हिं.स.) ” शासन आपल्या दारी”या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमा अंतर्गत कन्नड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात सुमारे ५५१ कोटी रुपयांच्या योजनांचा लाभ थेट लाभधारकांना देण्यात आला. या लाभधारकांमधे कन्नडसह सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, खुलताबाद आणि वैजापूर तालुक्यातील लाभार्थी नागरिकांचा समावेश आहे. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या...

Post
सावरकर जयंतीला पर्यटन विभागाच्या पुढाकारातून भव्य पदयात्रा

सावरकर जयंतीला पर्यटन विभागाच्या पुढाकारातून भव्य पदयात्रा

मुंबई, 25 मे (हिं.स.) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक तेजस्वी पर्व, महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनकार्य अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या पुढाकारातून राज्यभरात विविध ठिकाणी ‘वीरभूमी परिक्रमा’अंतर्गत ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन दि. २१ ते २८ मे दरम्यान करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच स्वा. सावरकरांच्या १४० व्या जयंतीदिनी...

Post
नवी मुंबईच्या स्वच्छता कामांचा मुख्यमंत्र्यांकडून राज्यस्तरीय कार्यशाळेत विशेष उल्लेख

नवी मुंबईच्या स्वच्छता कामांचा मुख्यमंत्र्यांकडून राज्यस्तरीय कार्यशाळेत विशेष उल्लेख

नवी मुंबई, 25 मे (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने आयोजित नमस्ते (National Action for Macanized Sanitation EcoSystem) या कार्यशाळेप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका सफाई मित्रांच्या कामातील सुरक्षेविषयी घेत असलेल्या काळजीबद्दल प्रशंसा केली. भारताच्या स्वच्छता परिसंस्थेत यांत्रिकी पध्दतीने स्वच्छता तंत्रज्ञानाला...