नवी दिल्ली, 26 मे (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचे प्रेम आणि आपुलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तीन देशांच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर, सर्व ठिकाणी लोकांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल न्यूज अँकर, रुबिका लियाकत यांनी केलेल्या ट्विटला पंतप्रधानांनी उत्तर दिले. पंतप्रधानांनी ट्विट केले; ‘कोट्यवधी देशवासीयांचे हे प्रेम आणि त्यांचा विश्वास आहे, जो मला नवीन ऊर्जा देतो आणि प्रत्येक...
FlashNews:
MSME Day Spotlight: The Highlights of Aditya Birla Finance’s ‘Udyog Plus
Goa: Vedanta Mining not a Greenfield Project; claim Villagers!
PM Modi Should Have Spoken On NEET Exam Issue: Omar
Latest Update: Deoghar, Jharkhand NEET 2024 Paper Leak Case Arrests in Unraveled
NEET Exam Paper Leak: Bihar’s Economic Offenses Unit’s Latest Arrests
Temple of Hindu Deity Lord Narayan Dev in ruins!
All India Hindu Rashtra Convention – 24 – 30 June,2024 @ Goa!
PM Modi Arrives In Srinagar, Attends Programme At SKICC
Baramulla Encounter: Two Pakistani Terrorists Killed in Jammu and Kashmir
A Dozen plus temples, Schools, Local Jobs, Private Properties, Water Bodies, Houses, entire village: All Auctioned for Mining in Goa!
‘Nayi Soch Ki Sawaari’: Electric Mobility in Delhi new mantra for Delhi
Deadly Eid-Ul-Azha Eve: Roadside Blast In Central Kurram Kills Four, Security Forces Eliminate Five Terrorists.
EVM Hacking again becomes an issue on social media, debate hots up after Musk tweet
Goan Temple Restoration Project: Wait just gets a bit longer!
Dashbord Design: Considerations and Best Practices for MSME’s
Leading from the front: India’s Green Credit Program
Gaming Through Time Console Evolution
Wisdom of the Ages: Pune’s Educational Legacy
3ioNetra : Temple Management Platform
Category: राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया
नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा – सुधीर मुनगंटीवार
मुंबई, 26 मे, (हिं.स) : यावर्षी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा नवीन संकल्पना अंमलात आणून साजरा करावयाचा आहे. लोकमान्य टिळक यांनी जो हेतू समोर ठेवून गणेशोत्सव सुरू केला, त्या हेतूची जनजागृती करणारा गणेशोत्सव असावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई गणेशोत्सव पूर्व तयारी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले....
संसदेच्या नूतनवास्तू उद्घाटनावर बहिष्कार ही विरोधी पक्षांची कृती वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक – राहुल नार्वेकर
मुंबई, 25 मे (हिं.स.) : लोकशाहीचे पवित्र मंदिर म्हणून गौरविण्यात येणाऱ्या भारतीय संसदेच्या नूतनवास्तूचे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी म्हणजेच २८ मे, २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते उदघाटन होत आहे, ही अत्यंत अभिमानाची घटना आहे. मात्र या ऐतिहासिक समारंभावर बहिष्कार घालण्याची काही विरोधी पक्षांची कृती ही अत्यंत गैर आणि त्यांच्यातील वैफल्यग्रस्ततेची निदर्शक आहे, असे...
परस्पर विश्वास आणि आदर हा भारत-ऑस्ट्रेलियातील घनिष्ठ ऐतिहासिक संबंधांचा पाया – पंतप्रधान
सिडनी, 24 मे (हिं.स.) : “परस्पर विश्वास आणि परस्पर आदर” हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील घनिष्ठ ऐतिहासिक संबंधांचा पाया असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे मंगळवारी भारतीय समुदायाबरोबर त्यांनी संवाद साधला. सिडनीमधील कुडोस बँक एरिना भागात झालेल्या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये भारतीय विद्यार्थी, संशोधक, व्यावसायिक आणि उद्योजक मोठ्या...
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्ताने पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज – भूपेंद्र यादव
मुंबई, 22 मे (हिं.स.) : आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, आपण नेहमी पर्यावरणातून सर्वोत्तम गोष्टी उचलतो आणि कचरा परत देतो, विकासाबरोबरच आपला वापर देखील वाढला आहे. जर आपण अनावश्यक...
त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपरा नाही – आचार्य भोसले
मुंबई, 22 मे (हिं.स.) : त्र्यंबकेश्वर मंदिरात संदल आयोजित करणाऱ्या मंडळींकडून धूप दाखविण्याची कोणतीही परंपरा नसताना मंदिरात प्रवेश करण्याचा हट्ट काही जणांनी धरल्यामुळे मंदिर समितीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष चौकशी समिती नेमली असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे अध्यात्मिक आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी...
ओखळपत्राविना 2 हजारच्या नोटा बदलू नये – अश्विनी उपाध्यय
नवी दिल्ली, 22 मे (हिं.स.) : बँकांमध्ये ओखळपत्र दाखवल्याविना 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून देऊ नये अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय. भाजप नेते अश्विनी उपाध्यय यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेनुसार ओळखपत्राशिवाय दोन हजारांच्या नोटा बँकेमध्ये बदलून देणे हे तर्कहीन आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 चं उल्लंघन आहे. तसेच, यामध्ये...
सर्व देशांचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर राखला जाणं आवश्यक – पंतप्रधान
हिरोशिमा, 21 मे (हिं.स.) : सर्व देशांकडून संयुक्त राष्ट्रांची सनद, आंतरराष्ट्रीय कायदा आणि सर्व देशांचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर राखला जाणं हे आवश्यक आहे. सद्यस्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांच्या विरोधात एकत्रित आवाज उठवणे आवश्यक आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जी 7 परिषदेच्या कामकाजाच्या नवव्या सत्रात पंतप्रधानांचं उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. कोणत्याही...
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २४-२५ मे मुंबई दौऱ्यावर
* उद्धव ठाकरे व शरद पवार यांची घेणार भेट मुंबई, 21 मे (हिं.स.) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारण तसेच भाजपने इतर पक्षांची केलेली कोंडी हे सर्व लक्षात घेऊन केजरीवाल बुधवार, २४ मे रोजी उद्धव ठाकरे यांची, तसेच गुरुवार, २५ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावे – राधाकृष्ण विखे पाटील
छत्रपती संभाजीनगर, 20 मे (हिं.स.) सामान्यजनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजनांची अंमलबजावणी करते. या योजनांचा लाभ देण्याबरोबरच प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनीधी, पदाधिकारी यांनी समन्वयातून सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन महसूलमंत्री विखेपाटील यांनी केले. जिल्हाधिकारीbकार्यालयात आयोजित पदाधिकारी आणि अधिकारीयांच्या समन्वय बैठकीतते बोलत होते. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब,...