Home मराठी बातम्या राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया

Category: राजकीय चर्चा आणि प्रतिक्रिया

Post
खा. बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर

खा. बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर

चंद्रपूर 29 मे (हिं.स.):खासदार बाळू धानोरकर यांच्यावर दिल्ली येथे उपचार केले जात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे धानोरकर यांचे जनसंपर्क कार्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील ”वेदांता हॉस्पिटल” येथे उपचार सुरू आहेत. ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत....

Post
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते निळवंडे धरणातून 31 मे रोजी पाणी सोडणार - विखे पाटील

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते निळवंडे धरणातून 31 मे रोजी पाणी सोडणार – विखे पाटील

अहमदनगर, 28 मे (हिं.स.):- उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्या तून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे रोजी घेण्यात येणार आहे. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे. अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. अकोले...

Post
स्वातंत्र्यवीर सावरकर हे सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त - मुख्यमंत्री

स्वातंत्र्यवीर सावरकर हे सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त – मुख्यमंत्री

नवी दिल्ली, 28 मे (हिं.स.) स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. महाराष्ट्र सदनाच्या दर्शनी भागात आज विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून नम्र अभिवादन केले....

Post
शासन आपल्या दारी हा उपक्रम स्तुत्य शेतकऱ्यांना लाभ द्यावा - आ. यशवंत माने

शासन आपल्या दारी हा उपक्रम स्तुत्य शेतकऱ्यांना लाभ द्यावा – आ. यशवंत माने

सोलापूर , 28 मे (हिं.स.) शासन आपल्या दारी ही संकल्पना सर्वसामान्यांच्या हिताची आहे. गटविभाजनाच्या कामात महसूल विभागाने यापूर्वी चांगले सहकार्य केले आहे. तहसीलदार यांनी सर्वसामान्यांना जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कालव्यात केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना त्वरित घ्या, असे प्रतिपादन आमदार यशवंत माने यांनी केले. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या विविध कामासाठी मोहोळ येथे महाशिबिराचे आयोजन...

Post
अमृत सरोवरांची निर्मिती म्हणजे जल संरक्षणाच्या दिशेने खूप मोठं पाऊल - पंतप्रधान

अमृत सरोवरांची निर्मिती म्हणजे जल संरक्षणाच्या दिशेने खूप मोठं पाऊल – पंतप्रधान

नवी दिल्ली, 28 मे (हिं.स.) : बिन पानी सब सून, ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. म्हणजे पाण्याविना जीवनात संकट कायम असतेच, व्यक्ती आणि देशाचा विकास ठप्प होत असतो. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता, आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरांचे निर्माण केले जात आहे. आमचे अमृत सरोवर, यासाठी विशेष आहे की, हे स्वातंत्र्याच्या अमृतकाळात...

Post
हिंदुत्वाच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांना घ्यावी लागेल - मंगलप्रभात लोढा

हिंदुत्वाच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांना घ्यावी लागेल – मंगलप्रभात लोढा

रत्नागिरी, 28 मे, (हिं. स.) : भारताला हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी स्वा. सावरकर यांनी हिंदुत्व ग्रंथ लिहिला. त्याची यंदा शताब्दी सुरू आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे केले. महाराष्ट्र शासनाने वीरभूमी परिक्रमेअंतर्गत पर्यटन संचालनालय, मुंबईतील...

Post
शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ द्या - खा. रामदास तडस

शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ द्या – खा. रामदास तडस

वर्धा, 26 मे (हिं.स.) : सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासन विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. या योजनांचा त्यांना एकाच ठिकाणी व कमी कालावधीत लाभ मिळाला पाहिजे, यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्या, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी...

Post
'शासन आपल्या दारी' उपक्रमात सहभागी होवून योजनांचा लाभ घ्यावा - संजय बनसोडे

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात सहभागी होवून योजनांचा लाभ घ्यावा – संजय बनसोडे

लातूर, 26 मे (हिं.स.) : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली थेट मिळत आहे. त्यामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन विविध योजनांची माहिती करून घ्यावी. तसेच ज्या योजना तुमच्या आर्थिक विकासासाठी फायद्याच्या आहेत त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार संजय बनसोडे यांनी केले. उदगीर येथे ‘शासन आपल्या...

Post
स्त्री रुग्णालयामुळे मातांना आरोग्य सुविधा उपलब्ध - डॉ. तानाजी सावंत

स्त्री रुग्णालयामुळे मातांना आरोग्य सुविधा उपलब्ध – डॉ. तानाजी सावंत

परभणी, 26 मे (हिं.स.) जिल्ह्यातील माता व बालकांना उपचारासाठी बाहेर जिल्ह्यात जाण्याची गरज राहणार नाही. स्त्री रुग्णालयामुळे आजपासून आरोग्यविषयक सोयीसुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्या असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत बांधण्यात आलेल्या दर्गा रोड परिसरातील स्त्री रुग्णालयाचे आज डॉ. सावंत यांच्या...

Post
वाहनचालकांच्या सुविधा केंद्रासाठी पाठपुरावा करणार - खा. हेमंत गोडसे

वाहनचालकांच्या सुविधा केंद्रासाठी पाठपुरावा करणार – खा. हेमंत गोडसे

नाशिक, 26 मे, (हिं.स.) – नाशिक शहरातील अॅटो अॅण्ड लाॅजेस्टिक एक्स्पो राज्यासह देशासाठी अभिमानाची बाब आहे. एक्स्पोमुळे वाहतुक क्षेत्रातील गतिमानतेने झालेले बदल व नवतंत्रज्ञानाची माहिती मिळेल. आगामी काळात शहराच्या विकासात लाॅजेस्टिक क्षेत्र महत्वाची भुमिका वठवणार आहे. मनपा हद्दितील ट्रक टर्मिनल सीएसआर निधितुन विकसित करावा अशी ट्रान्सपोर्ट असोशिएशनची मागणी आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची देशातील...