Home मराठी बातम्या कायदा आणि सुव्यवस्था

Category: कायदा आणि सुव्यवस्था

Post
कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम 'मानवतेचे प्रमुख केंद्र' बनेल - अतुल भातखळकर

कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम ‘मानवतेचे प्रमुख केंद्र’ बनेल – अतुल भातखळकर

मुंबई, 14 मे (हिं.स.) : कांदिवली पूर्व विधानसभेत निर्माण करण्यात आलेल्या ‘रोटी बँक’ तसेच मोफत ग्रंथालय, पाणपोई, सुशोभिकरण, सार्वजनिक शौचालय अशा विविध प्रकल्पांचे लोकार्पण आज होत आहे. येणाऱ्या काळात हे केंद्र ‘मानवतेचे एक प्रमुख केंद्र’ बनल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला. कांदिवली पूर्व विधानसभेतील आकुर्ली रोड येथे आ....

Post
रेल्वे पुलामुळे वाहतूक सुरळीत व गतीने होणार - डॉ. सुरेश खाडे

रेल्वे पुलामुळे वाहतूक सुरळीत व गतीने होणार – डॉ. सुरेश खाडे

सांगली, 14 मे (हिं.स.) : सह्याद्रीनगर, विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलामुळे या भागातील वाहतूक सुरळीत व गतीने होईल. तसेच या पुलामुळे नागरिकांच्या जाण्या-येण्याची अडचण दूर झाली असल्याचे मत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केले. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते सह्याद्रीनगर, विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलाचे लोकार्पण आज करण्यात आले....

Post
केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा – खा. प्रतापराव जाधव

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा – खा. प्रतापराव जाधव

बुलडाणा, 11 मे, (हिं.स) : सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. प्रामुख्याने घरकुल, पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्याच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावा, असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची सभा आज नियोजन भवनात घेण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री...

Post
हवाई दलाच्या वारसा केन्द्राचे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

हवाई दलाच्या वारसा केन्द्राचे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

चंदीगड, 8 मे (हिं.स.) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज चंदीगडमध्ये भारतीय हवाई दलाच्या (IAF) वारसा केंद्राचे उद्घाटन केले. भारतीय हवाई दलाच्या समृद्ध इतिहासाचे आणि वारशाचे मूर्त स्वरूप असलेल्या या केंद्रामध्ये विविध कलाकृती, भित्तीचित्रे आणि 3D प्रतिकृतींचा संग्रह आहे.भारतीय हवाई दलाच्या स्थापनेपासून यात कशी उत्क्रांती होत केली याचं दर्शन घडवले आहे.तसेच शौर्यगाथा आणि विमान/उपकरणे...

Post
पेटंट कायदा अधिक सोपा बनविण्यावर विचार

पेटंट कायदा अधिक सोपा बनविण्यावर विचार

नवी दिल्ली, 02 मे (हिं.स.) : उत्पादनाभिमुख परिणामांसाठी भारतीय पेटंट कायदा अधिक सुलभ आणि संशोधनस्नेही बनविण्यावर विचार सुरू असल्याचे सरकारने आज सांगितले. आयआयटी दिल्ली येथे भारताच्या जी 20 अध्यक्षते अंतर्गत भारतीय उद्योग महासंघ सीआयआय द्वारे आयोजित “फोस्टरिंग सायन्स, रिसर्च आणि इनोव्हेशन पार्टनरशिप” अर्थात विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष भागीदारीला प्रोत्साहन या जागतिक विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष...

Post

देशामध्ये राज्यातील बांधकाम विभाग आग्रस्थानी – रविंद्र चव्हाण

पालघर, 1 मे (हिं.स.) : देशातील विविध राज्यातील बांधकाम विभागापेक्षा महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कामामध्ये आग्रस्थानी असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हान यांनी सांगितले. बांधकाम भवन या नुतन इमारतीच्या तसेच रेल्वे फाटक क्र. 47 अ कोळगांव येथिल उड्डणपुलाचे लोकार्पण पालकमंत्री रविंद्र...

Post

जिल्ह्यामध्ये 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देणार – रविंद्र चव्हाण

पालघर, 1 मे (हिं.स.) : जिल्ह्यामध्ये दिनांक 15 एप्रिल, ते 15 जून,2023 या कालावधीत जत्रा शासकीय योजनांची – सर्व सामान्यांच्या विकासाची हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जन कल्याण कक्षामार्फत करण्यात येणार असून, या उपक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर उपक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये...

Post

संसदीय कार्य मंत्रालयाने साजरा केला स्वच्छता पंधरवडा

नवी दिल्ली, 1 मे (हिं.स.) : संसदीय कार्य मंत्रालयाने 16 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा केला. स्वच्छ आणि निरोगी भारत बनवण्याचे महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशन, जो सरकारचा एक महत्त्वाचा प्रमुख उपक्रम आहे, त्या अंतर्गत, संसदीय कामकाज मंत्रालयाने वर्ष 2023 च्या एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात...

Post
आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात

आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात

मुंबई, 1 मे (हिं.स.) : एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या...

Post
सूचनांचे पालन न करणाऱ्या कृषी केंद्रावर होणार कारवाई - वाशिम जिल्हाधिकारी

सूचनांचे पालन न करणाऱ्या कृषी केंद्रावर होणार कारवाई – वाशिम जिल्हाधिकारी

वाशिम, 28 एप्रिल (हिं.स.) : जिल्हयात येत्या खरीप हंगामात खताची कमतरता जाणवणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी. कृषी केंद्रांनी कोणत्याही कंपनीच्या खतांची साठेबाजी करु नये. जबरदस्तीने खतांसोबत शेतकऱ्यांना अन्य वस्तू घेण्याचा आग्रह कंपनीने कृषी केंद्रामार्फत शेतकऱ्यांना करु नये. खतांचे दर कमी झाले असल्यास कमी झालेल्या दरानेच खतांची विक्री कृषी केंद्रांनी करावी. शेतकऱ्यांची विक्री दराबाबत...