Home मराठी बातम्या कायदा आणि सुव्यवस्था

Category: कायदा आणि सुव्यवस्था

Post
रेल्वे अपघातातील दोषींना कठोर शिक्षा मिळेल- पंतप्रधान

रेल्वे अपघातातील दोषींना कठोर शिक्षा मिळेल- पंतप्रधान

बालासोर, 03 जून (हिं.स.) : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 निरपराध नागरिकांचा बळी गेलाय. या गंभीर घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. यात दोषी आढळणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असा स्पष्ट निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज, शनिवारी बालासोरला जाऊन तिथली पाहणी करून मदत आणि...

Post
अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करा : मंगलप्रभात लोढा

अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करा : मंगलप्रभात लोढा

मुंबई, ३० मे, (हिं.स) : आरे स्टॉल समोर अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या होणा-या त्रासामुळे लोकांना नाहक अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे लक्षात घेता अनाधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात कुर्ला (पश्चीम) एल वॉर्ड येथे...

Post
वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू – भुजबळ

वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू – भुजबळ

नाशिक, 29 मे (हिं.स.) : नाशिक शहराला ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन, सांस्कृतिक महत्व असून नाशिक हे कृषी, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय हब म्हणून विकसित होत आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये असलेली कृषी बाजार पेठ,ट्रान्सपोर्ट उद्योगाच असलेलं मोठ जाळ आणि रस्त्यासह उपलब्ध पायाभूत सुविधा बघता नाशिक हे येणाऱ्या काळात नाशिक हे ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून देखील विकसित झालं पाहिजे. यासाठी शासन...

Post
बचत गटांनी मार्केटिंग व पॅकिंगकडे लक्ष देण्याची गरज - आ. सुधीर गाडगीळ

बचत गटांनी मार्केटिंग व पॅकिंगकडे लक्ष देण्याची गरज – आ. सुधीर गाडगीळ

सांगली, 26 मे (हिं.स.) : बचत गटांनी उत्पादित केलेला माल हा चांगल्या दर्जाचा आणि गुणवत्तापूर्ण असतो. या उत्पादनाचे चांगल्या प्रकारे मार्केटिंग होण्यासाठी गुणवत्ता पूर्ण पॅकिंग असावे लागते. यासाठी बचत गटांनी आता मार्केटिंग व पॅकिंगकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सांगली येथील 7 Avenue...

Post
गणेशोत्सव काळात अतिरिक्त गाड्या सोडण्याची अजित पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

गणेशोत्सव काळात अतिरिक्त गाड्या सोडण्याची अजित पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

मुंबई, 24 मे (हिं.स.) : गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनीटात फुल्ल होत आहे. रेल्वे अधिकारी आणि तिकिटांच्या दलालांच्यातल्या अभद्र युतीमुळेच हे होत असावे. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करुन चढ्या दराने त्याची विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबध गुंतले आहेत, या...

Post
'एस' विभागातील डोंगर उतारावर राहणा-यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे - बीएमसी

‘एस’ विभागातील डोंगर उतारावर राहणा-यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे – बीएमसी

मुंबई, 20 मे (हिं.स.) : ‘एस’ विभाग कार्यालय हद्दीतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर, गौतमगर तसेच भांडूप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर,...

Post
रत्नागिरी : मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न - केंद्रीय मंत्री रूपाला

रत्नागिरी : मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – केंद्रीय मंत्री रूपाला

रत्नागिरी, 18 मे, (हिं. स.) : मच्छीमारांच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. आपल्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रूपाला यांनी दिले. येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सागर परिक्रमा कार्यक्रमाच्या पाचव्या टप्प्याच्या समारोप समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, मच्छीमार बांधवांचा विकास साधण्यासाठी...

Post
मल्लिकार्जुन खर्गेना सिंगरू कोर्टाची नोटीस

मल्लिकार्जुन खर्गेना सिंगरू कोर्टाची नोटीस

नवी दिल्ली, 16 मे (हिं.स.) : कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान ‘बजरंग दल’ संघटनेला देशद्रोही म्हंटल्या प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात मानहानीचे प्रकरण दाखल करण्यात आलेय. याप्रकरणी पंजाबच्या सिंगरू कोर्टाने 100 कोटी रुपयांच्या मानहानी प्रकरणी सोमवारी समन्स बजावले आहे. पंजाबच्या संगरूर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) रमणदीप कौर यांच्या न्यायालयाने खर्गे यांना 10 जुलै 2023 रोजी...

Post
शहरात साफसफाईचा उडाला बोजवारा, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

शहरात साफसफाईचा उडाला बोजवारा, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

अमरावती, 16 मे, (हिं.स.) स्वच्छता सर्वेक्षणांत तसेच मानांकनात अमरावती महानगर पालिकेला विविध पुरस्कार मिळत असल्याचा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र शहरात कुठेही साफसफाई व स्वच्छता असल्याचे दिसत नाही.सद्यस्थितीत साफसफाई कंत्राटा बद्दल नवीन निविदा प्रक्रिया राबविल्यामुळे शहरात साफसफाईचा पूर्णता बोजबारा उडालेला आहे. महापालिकेने साफसफाई बाबत नव्याने परिपूर्ण धोरण राबविणे गरजेचे असल्याने यासंदर्भात शहर राष्ट्रवादी...

Post
राजपूत समाजापुढील 'भामटा' हा शब्द काढणार – मुख्यमंत्री

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार – मुख्यमंत्री

औरंगाबाद, 15 मे (हिं.स.) : सर्वसामान्य, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हे सरकार असून त्यांच्या कल्याणाचे विविध निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. राजपूत समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, राजपूत समाजाच्या पुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येईल आणि केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, महाराणा प्रतापसिंह...