नवी दिल्ली, 8 जून (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षात, नील अर्थव्यवस्था आणि अवकाश अर्थव्यवस्थेसारख्या नव्या संकल्पना देशात रुजवल्या आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.” मोदी सरकारची नऊ वर्षे साजरी करण्यासाठी आयोजित एक महिन्याच्या “व्यापार संमेलना”त ते बोलत होते. अर्थव्यवस्थेकडे बघण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनामुळे,आज अर्थव्यवस्थेचे सध्याचे...
FlashNews:
MSME Day Spotlight: The Highlights of Aditya Birla Finance’s ‘Udyog Plus
Goa: Vedanta Mining not a Greenfield Project; claim Villagers!
PM Modi Should Have Spoken On NEET Exam Issue: Omar
Latest Update: Deoghar, Jharkhand NEET 2024 Paper Leak Case Arrests in Unraveled
NEET Exam Paper Leak: Bihar’s Economic Offenses Unit’s Latest Arrests
Temple of Hindu Deity Lord Narayan Dev in ruins!
All India Hindu Rashtra Convention – 24 – 30 June,2024 @ Goa!
PM Modi Arrives In Srinagar, Attends Programme At SKICC
Baramulla Encounter: Two Pakistani Terrorists Killed in Jammu and Kashmir
A Dozen plus temples, Schools, Local Jobs, Private Properties, Water Bodies, Houses, entire village: All Auctioned for Mining in Goa!
‘Nayi Soch Ki Sawaari’: Electric Mobility in Delhi new mantra for Delhi
Deadly Eid-Ul-Azha Eve: Roadside Blast In Central Kurram Kills Four, Security Forces Eliminate Five Terrorists.
EVM Hacking again becomes an issue on social media, debate hots up after Musk tweet
Goan Temple Restoration Project: Wait just gets a bit longer!
Dashbord Design: Considerations and Best Practices for MSME’s
Leading from the front: India’s Green Credit Program
Gaming Through Time Console Evolution
Wisdom of the Ages: Pune’s Educational Legacy
3ioNetra : Temple Management Platform
Category: अर्थकारण आणि आर्थिक घडामोडी
शहराच्या विकासातून व्यवसायिकरणाला चालना मिळाली – आ.संग्राम जगताप
अहमदनगर, 17 मे (हिं.स.):- नगर शहराच्या विकासाला सर्वांच्या सहकार्यातून गती मिळाली असल्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने विकसित होत आहे.लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.शहराच्या विकासातून व्यावसायिकरणाला चालना मिळाली आहे.ग्राहकांना लागणाऱ्या सर्व वस्तू आता आपल्या शहरांमध्येच मिळत असल्याने आता पुणे,मुंबई येथे जाण्याची गरज नाही.सावेडी कॉटेज कॉर्नर येथे बारस्कर फर्निचर मॉलच्या माध्यमातून एकाच छता खाली फर्निचरच्या विविध वस्तू मिळणार...
मुंबईत होणार ‘जी 20’ च्या आपत्कालीन जोखीम सौम्यीकरण कार्यगटाची बैठक
मुंबई, 02 मे (हिं.स.) : मुंबईत आगामी 23 ते 25 मे दरम्यान जी 20 परिषदेच्या आपत्कालीन जोखीम सौम्यीकरण कार्यगटाची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका तसेच इतर विविध यंत्रणा करीत असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महानगरपालिका मुख्यालयात बैठक घेतली. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांत मुंबईने केलेले कार्य देशपातळीवरच...
सर्वसामान्यांना 600 रूपयात 1 ब्रास वाळू देण्याचा शासनाचा निर्णय क्रांतीकारी – विखे पाटील
अहमदनगर, 1 मे (हिं.स.):- सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे. राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्या प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून आजच्या महाराष्ट्र दिनापासून होत आहे. सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे.असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे...
गेल्या वर्षीच्या तुलनेत जीएसटीत 12 टक्के वाढ
नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.) : देशात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या वस्तू व सेवा कराच्या संकलनात (जीएसटी) यावर्षी 12 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल 2022 मध्ये जीएसटी संकलन 1,67,540 कोटी रुपये होते. तर यावर्षी एप्रिल महिन्यात 19,495 कोटी रुपये अधिक जीएसटी जमा झाला आहे. जीएसटी संकलनाचा डेटा जारी करताना, अर्थ मंत्रालयाने सांगितले...
सातारा : राष्ट्रीय लोक अदालतीत 3,615 प्रकरणे निकाली
सातारा, 1 मे (हिं.स.) : जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 3 हजार 615 प्रकरणे निकाली निघाल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव तथा वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश तृप्ती जाधव यांनी दिली.लोक अदालतीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे, अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. जिल्हा न्यायाधीश ए. एस. जाधव, एस. आर. सालकुटे, सर्व पॅनेल प्रमुख न्यायिक अधिकारी, सदस्य...
भारताच्या अध्यक्षपदाच्या कालावधीतील 100व्या G20 बैठकीचे पंतप्रधानांकडून कौतुक
नवी दिल्ली, 18 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या G20 अध्यक्षीय कालावधी दरम्यान झालेल्या 100 व्या G20 बैठकीचे कौतुक केले आहे. G20 इंडियाच्या ट्विट मालिकेला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, “‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या तत्त्वाने मार्गदर्शित आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या आमच्या मूल्याच्या अनुषंगाने, भारताच्या G20 अध्यक्षीय कारकिर्दीने जगाचे कल्याण वृद्धींगत...
हिंदू नववर्ष : देशाच्या सामाजिक-आर्थिक कल्याणासाठी फायदेशीर
राष्ट्रीय जाणिवेचे संत स्वामी विवेकानंद म्हणाले होते, जर आपल्याला अभिमानाने जगण्याची भावना रुजवायची असेल, देशभक्तीचे बीज आपल्या हृदयात पेरायचे असेल तर आपल्याला हिंदू राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या तारखांचा आश्रय घ्यावा लागेल. जो विदेशी लोकांच्या तारखांवर विश्वास ठेवतो तो गुलाम बनतो आणि स्वाभिमान गमावतो. हिंदू दरवर्षी चैत्र महिन्यात नववर्ष साजरे करतात. हिंदू नववर्ष विक्रम संवत दिनदर्शिकेनुसार साजरे केले...