Home मराठी बातम्या शेती उद्योग

Category: शेती उद्योग

Post
समृद्ध कृषी क्षेत्रासाठी आज तंत्रज्ञान क्रांतीची प्रतीक्षा - डॉ जितेंद्र सिंह

समृद्ध कृषी क्षेत्रासाठी आज तंत्रज्ञान क्रांतीची प्रतीक्षा – डॉ जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 3 जून (हिं.स.) : नवोदित स्टार्टअप उद्योजकांनी माहिती तंत्रज्ञान, संगणक आणि दूरसंचार क्षेत्राच्या पलीकडे जाऊन आजवर ज्याबाबत कधीही विचार झाला नाही अशा आणि ज्याला हरित क्रांतीनंतरही आज तंत्रज्ञान क्रांतीची प्रतीक्षा आहे, अशा समृद्ध कृषी क्षेत्रांचाही विचार करावा, असे आवाहन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिला. ते शुक्रवारी नवी दिल्लीत...

Post
शेतकरी आंदोलनाच्या धास्तीने नाशिक शहरात मनाई आदेश

शेतकरी आंदोलनाच्या धास्तीने नाशिक शहरात मनाई आदेश

नाशिक, 31 मे (हिं.स.)- सतत शेतीमालाचे भाव पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलनाची धास्ती प्रशासनाने घेतली असून नाशिक शहरात कोणतेही आंदोलन होऊ नये म्हणून नाशिक पोलीस आयुक्त यांच्या हद्दीत 13 जून पर्यंत मनाई देश लागू करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने शेतीमालाचे भाव हे पडत आहेत त्यामुळे चार दिवसापूर्वीच टोमॅटोचे भाव घसरल्यामुळे बाजार समिती बाहेर शेतकऱ्यांनी अचानक...

Post
रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा, वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा, वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

चंद्रपूर 24 मे (हिं.स.)- माजीमंत्री आ. वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली असून रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळावा याकरिता आधारभूत धान खरेदी व त्यावरील बोनस असा दुहेरी लाभ देण्यात येत होता. मात्र त्यानंतरच्या काळात आधारभूत धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्था...

Post
पीक कर्जासाठी लावण्यात आलेली सीबील अट रद्द करा - शेतकरी जागर मंच

पीक कर्जासाठी लावण्यात आलेली सीबील अट रद्द करा – शेतकरी जागर मंच

अकोला, 23 मे(हिं.स.)पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना लावण्यात येणारी सीबील अट रद्द करण्याच्या मागणीसाठी 25 मे रोजी बार्शीटाकळी येथील तहसील कार्यालयावर शेतकरी जागर मंच च्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली. यावेळी शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे, अक्षय राऊत आदी उपदाधिकारी उपस्थित...

Post
शेतकऱ्यांना गाळ मागणीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांना गाळ मागणीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

वाशिम, 21 मे (हिं.स.) : तलावातील पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यासाठी आणि तलावातील सुपीक गाळ शेतात टाकून शेतीची उत्पादन क्षमता वाढावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येत आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून नीती आयोगाच्या माध्यमातून तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात ज्या गावाच्या परिसरात तलाव आहेत, त्या...

Post

बियाणे महामंडळाला महसूल जप्तीची नोटीस

अकोला, 12 मे(हिं.स.) : शेतकऱ्यांसाठी बि-बियाण्यांवर प्रक्रिया करणाऱ्या महाराष्ट्र बियाणे महामंडळ मर्या. शिवणीला कामगार न्यायालय अकोला यांचे आदेशावरून कामगारांचे वेतन प्रकरणी महसुली स्थावर मालमत्ता जप्तीची अंतीम नोटीस देण्यात आली आहे. महाबिजचा शिवणी येथे बि-बियाणे प्रक्रीया करण्याचा मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील ९२ कामगारांना कामावरून काही वर्षापूर्वी कमी करण्यात आले होते. व्यथीत झालेल्या कामगारांनी महाबिज विरूध्द...

Post
चंद्रपूर : शेतजमिनीचे वाद मिटविण्यासाठी सलोखा योजना सुरू

चंद्रपूर : शेतजमिनीचे वाद मिटविण्यासाठी सलोखा योजना सुरू

चंद्रपूर 10 मे (हिं.स.): शेतजमिनीच्या ताब्यावरील वाद मिटविण्यासाठी राज्यात सलोखा योजना सुरू असून सलोखा योजनेतंर्गत नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. शासनाने 3 जानेवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यात “सलोखा योजना” सुरू केली आहे. कित्येकवेळा एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असतो. अशा...

Post
चंद्रपूर : जुलैमध्ये अल-नीनोची शक्यता - मुनगंटीवार

चंद्रपूर : जुलैमध्ये अल-नीनोची शक्यता – मुनगंटीवार

चंद्रपूर 10 मे (हिं.स.)- येत्या पावसाळ्यात जुलैमध्ये अल-नीनोची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचा परिणाम पुढील पावसावर होण्याची शक्यता बघता शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, असे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.नियोजन सभागृह येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पार पडली. अतिशय महत्त्वाचे असलेल्या या हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची...

Post
खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ देऊ नका - मुनगंटीवार

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ देऊ नका – मुनगंटीवार

चंद्रपूर 8 मे (हिं.स.) : सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून ही कृषी क्षेत्राचा नावलौकिक आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात उद्योग आणि सेवा क्षेत्र वाढले असले तरी कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही. खरीप हंगामाला आता सुरुवात होत आहे. अतिशय महत्त्वाचे असलेल्या या हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार...

Post

अमरावती : जिल्हाधिका-यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

अमरावती, 1 मे (हिं.स.) : अवकाळी पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेती व घरांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाचे पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी. नुकसानग्रस्तांशी संवाद साधून प्रत्येक बाबीची नोंद पंचनाम्यात घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले. जिल्ह्यात वादळ, वा-यासह अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेती व घरांच्या नुकसानाची पाहणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी...